शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पावसाने नाशिक जिल्ह्यात तिघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:55 IST

स्वाती नक्षत्राच्या रविवारच्या अखेरच्या दिवशी अवकाळी पावसाने जिल्हात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावल्याने तिघांचा बळी गेला असून, काही ठिकाणी जनावरेही दगावली आहेत.

नाशिक : स्वाती नक्षत्राच्या रविवारच्या अखेरच्या दिवशी अवकाळी पावसाने जिल्हात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावल्याने तिघांचा बळी गेला असून, काही ठिकाणी जनावरेही दगावली आहेत. या पावसामुळे रब्बीच्या पिकांना काही प्रमाणात लाभ होणार असला तरी, शेतात काढून ठेवलेला मका, बाजरी, सोयाबीन पिकांचे तसेच छाटणी केलेल्या द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिवसा उकाडा वाढला असून, अधूनमधून आकाशात ढगांची गर्दी होत असल्याने नागरिक घामाघूम होत आहेत. हवामानातील या बदलामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन रविवारी दुपारनंतर विजेचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्'ातील बहुतांशी भागात हजेरी लावली. त्यात वीज पडून नांदगाव तालुक्यातील पिंपराळे येथील महादेव सदगिर हा इसम जागीच ठार झाला तर देवळा तालुक्यातील माळवाडी येथे धोंडू सोनू बागुल यांच्या शेतात वीज पडून शेतातील चारा जळून खाक झाला. तालुक्यातीलच चिंचवे येथे पुंडलिक साबळे यांची म्हैस वीज पडून दगावली आहे. बागलाण तालुक्यातील द्याने येथे शेडनेटचे काम करणारा श्ािंटू श्यामदेव चौहाण (२९) हा इसम वीज पडून मरण पावला.  चौहाण हा बिहार राज्यातील पाटणा जिल्'ातील शिवंजला येथील रहिवासी आहे. त्याचबरोबर दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे नाल्याला आलेल्या पुरात वामन सदाशिव बस्ते (५५) हे वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जात आहे. निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील त्र्यंबक एकनाथ गांगुर्डे यांच्या गट नंबर १०१ मध्ये वीज पडून गाय दगावली आहे.चांदवड, देवळ्याला झोडपलेरविवारी अवकाळी पावसाने चांदवड, देवळा, मालेगाव या तालुक्यांना झोडपले. विजेचा कडकडाट, वादळी वाºयासह जोरदार कोसळलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. त्याचबरोबर शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले. अवघ्या काही तास कोसळलेल्या पावसात नाशिक ४, सिन्नर १, चांदवड ५८, देवळा ४१, येवला १५, नांदगाव ७, मालेगाव २२ व बागलाणला १ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस