शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पाऊस आला अन् सुरु झाली स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 21:23 IST

या वर्षातील पावसाळ्याचे तीन महीने संपत आले तरीही न्यायडोंगरी गावात एकदाही असा पाऊस पडलेला नव्हता गुरुवारी मात्र अचानक बऱ्यापैकी पाऊस सुरु झाला .ग्रामस्थांनी पावसाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करीत आंनद घेतला.

न्यायडोंगरी : या वर्षातील पावसाळ्याचे तीन महीने संपत आले तरीही न्यायडोंगरी गावात एकदाही असा पाऊस पडलेला नव्हता गुरुवारी मात्र अचानक बऱ्यापैकी पाऊस सुरु झाला .ग्रामस्थांनी पावसाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करीत आंनद घेतला. प्रत्येकाच्या घरांच्या छतावरील पानी खाली ओघळू लागताच प्रचंड पाणी टंचाईने त्रस्त झालेले न्यायडोगरीकर मिळेल त्या भांडयामध्ये छताचे पानी साठऊ लागले . जनु काही पाणी साठविन्याची स्पर्धाच लागली की काय असे चित्र संपूर्ण गावात दिसत होते . कही महिलांनी तर संधी साधुन भांडे व कपडे धुवून घेतले. पुन्हा पाणी मिळेल की नाही अशीच सर्वांची भावना होती. कारण गेल्या तीन महीन्यांपासूनसर्वांना पाणी विकत घ्यावे लागत होते. त्यात वापरा साठीचे पानी पन्नास रूपयांना दोनशे लीटर तर पिण्याचे एक रूपयास एक लीटर असा भाव मोजावा लागत होता. चारच दिवसांपूर्वी पाणी विक्र ेत्यांनी भाव वाढीची घोषणा करु न सर्वाना धडकी भरविली होती. असे असतानाच पाऊस सुरु झाल्याने प्रत्येकाने पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ न देता पूर्ण पाण्याचा उपभोग घेतला . दररोज ५० ते १०० रु पयांचे पाणी विकत घ्यावे लागत होते. शोधून पाणी उपलब्ध करावे लागत होते . एकच दिवस पडलेला पाऊस पुन्हा येतो की नाही याची शास्वती कोणीही देऊ शकत नाही म्हणूनअसेल तेवढी रिकामी भांडी पाण्याने भरूनच घेतले. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे शेतकरी सह नागरिक चिंतेत दिसत आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRainपाऊस