शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

शेतकरी वर्गावर कृत्रिम संकटाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 5:56 PM

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान माजवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटा बरोबरच शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकांची चोरी व शेती साहित्याची चोरी होत असल्याने शेतकरी मेटा कुटीस आले आहे.

ठळक मुद्देदिंडोरी : दिवसा पावसाचे थैमान ; रात्रीचे चोरांचा सुळसुळाट

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान माजवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटा बरोबरच शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकांची चोरी व शेती साहित्याची चोरी होत असल्याने शेतकरी मेटा कुटीस आले आहे.अगोदरच कोरोना महामारी रोगाने शेतकरी परेशान झालेला असताना. तोंडी आलेला घास मुसळधार पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या संकटा बरोबरच जानोरी परिसरात चोरांचा धुमाकूळ वाढला आहे. जानोरी परिसरातील शेरी रस्त्यालगत राहत असणारे शेतकरी विलास वाघ यांचे चोरट्यांनी रात्री टोमॅटो तोडून नेल. तसेच त्यांच्या बाजूला शेती करणारे संजय काळुणे यांच्याही शेतातील टोमॅटो चोरीला गेले आहे. रविवारी (दि. २०) रात्रीच्या वेळेस आडगाव रस्त्यावरील संजय घुमरे यांच्या मळ्यातील चोरट्यांनी कुलूप तोडून ट्रॅक्टरच्या ब्लोर चे सर्व पितळी फुले व ट्रॅक्टरच्या पेटीचे लॉक तोडून स्प्रे गन चोरुन नेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या परिसरातील भुरट्या चोरांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.टोमॅटोला जास्त भाव असल्याने भुरटे चोर टोमॅटो तोडून नेत आहे. आम्ही पोटच्या मुलासारखे जपून टोमॅटोला जगवले. टोमॅटो या पिकाला लाखो रु पये खर्च केले आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे अनेक महागडी औषधे फवारणी केले आहेत. त्यातच भुरटे चोर आमच्या शेतातील टोमॅटो चोरी करतात. त्यामुळे आम्हाला रात्रीच्या वेळेस शेतात चकरा मारावा लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी या चोरांचा लवकरच बंदबोस्त करावा.-विलास वाघ, शेतकरी, जानोरी.द्राक्ष बागाचे नुकतेच काम सुरू केले होते. परंतु भुरट्या चोरांनी माझ्या घरातील औषधे फवारणीचे ट्रॅक्टरचे ब्लोरचे पितळी फुले व इतर साहित्य चोरून नेल्याने शेतीचे काम खोळंबले आहे. पावसाने अगोदरच परेशान केले आहे. त्यातच आमच्या शेतातील साहित्याच्या चोºया होत असल्यामुळे कोणाकडे दाद मागायची. पोलिसांनी या चोरांचा बंदोबस्त करावा.- संजय घुमरे, शेतकरी, जानोरी. 

टॅग्स :agricultureशेतीCrime Newsगुन्हेगारी