शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

त्र्यंबेकश्वर तालुक्यात प्रस्थापितांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 17:41 IST

ग्रामपंचायत निवडणूक : हरसूलमध्ये विकास आघाडीला यश

ठळक मुद्देनिवड जाहीर होतांच समर्थकांनी गुलालाची उधळण करु न जल्लोष साजरा केला.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील सापगाव, वायघोळपाडा आणि हरसुल या तीन ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल गुरु वारी (दि.२७) जाहीर करण्यात आला. निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत युवकांच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले. यात महत्वाची ग्राम पंचायत असलेल्या हरसूल येथे पक्षीय राजकारण दूर ठेऊन हरसुल शहर विकास आघाडी नावाने एकत्र आलेल्या सर्वपक्षीय पॅनलला घवघवीत यश मिळाले असून सविता गावित यांची सरपंच पदी निवड झाली आहे तर आघाडीचे ८ सदस्य निवडून येत एक हाती सत्ता प्राप्त झाली आहे.सापगाव येथे भाजपाच्या आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष सोमनाथ दिवे यांच्या मातोश्री भागाबाई दिवे यांचा भारती दिवे यांनी पराभव केला. सापगाव सरपंचपदाच्या उमेदवार भागाबाई दिवे यांना ३२४ मते मिळाली. प्रभाग १ मध्ये हिरामण दिवे हे विजयी घोषित करण्यात आले. उर्वरीत जागा बिनविरोध झाल्या होत्या. वायघोळ पाडा येथे पुष्पा सुरेश झोले यांची सरपंच पदी निवड झाली आहे. त्यांना ३०९ मते मिळाली तर आनंदीबाई महाले यांना ६४ तर माया महाले यांना २५९ मते मिळाली. प्रभाग क्र मांक ३ मध्ये रघुनाथ पोटींदे १५४ मते मिळवून विजयी झाले. कृष्णा चौधरी यांना ६८ मते मिळाली. हरसूल येथे मतदारांनी नवोदित उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली असल्याचे निकालावरु न दिसुन येते. सकाळी १० वाजे पासुन मत मोजणीस सुरु वात झाली होती. निकाल ऐकण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. निवड जाहीर होतांच समर्थकांनी गुलालाची उधळण करु न जल्लोष साजरा केला.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक