शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

त्र्यंबेकश्वर तालुक्यात प्रस्थापितांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 17:41 IST

ग्रामपंचायत निवडणूक : हरसूलमध्ये विकास आघाडीला यश

ठळक मुद्देनिवड जाहीर होतांच समर्थकांनी गुलालाची उधळण करु न जल्लोष साजरा केला.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील सापगाव, वायघोळपाडा आणि हरसुल या तीन ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल गुरु वारी (दि.२७) जाहीर करण्यात आला. निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत युवकांच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले. यात महत्वाची ग्राम पंचायत असलेल्या हरसूल येथे पक्षीय राजकारण दूर ठेऊन हरसुल शहर विकास आघाडी नावाने एकत्र आलेल्या सर्वपक्षीय पॅनलला घवघवीत यश मिळाले असून सविता गावित यांची सरपंच पदी निवड झाली आहे तर आघाडीचे ८ सदस्य निवडून येत एक हाती सत्ता प्राप्त झाली आहे.सापगाव येथे भाजपाच्या आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष सोमनाथ दिवे यांच्या मातोश्री भागाबाई दिवे यांचा भारती दिवे यांनी पराभव केला. सापगाव सरपंचपदाच्या उमेदवार भागाबाई दिवे यांना ३२४ मते मिळाली. प्रभाग १ मध्ये हिरामण दिवे हे विजयी घोषित करण्यात आले. उर्वरीत जागा बिनविरोध झाल्या होत्या. वायघोळ पाडा येथे पुष्पा सुरेश झोले यांची सरपंच पदी निवड झाली आहे. त्यांना ३०९ मते मिळाली तर आनंदीबाई महाले यांना ६४ तर माया महाले यांना २५९ मते मिळाली. प्रभाग क्र मांक ३ मध्ये रघुनाथ पोटींदे १५४ मते मिळवून विजयी झाले. कृष्णा चौधरी यांना ६८ मते मिळाली. हरसूल येथे मतदारांनी नवोदित उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली असल्याचे निकालावरु न दिसुन येते. सकाळी १० वाजे पासुन मत मोजणीस सुरु वात झाली होती. निकाल ऐकण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. निवड जाहीर होतांच समर्थकांनी गुलालाची उधळण करु न जल्लोष साजरा केला.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक