शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
3
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
4
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
5
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
6
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
9
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
10
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
11
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
15
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन

निम्म्या पावसाळ्यानंतर रेनकोट खरेदीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:48 IST

तहान लागल्यावर विहीर खोदण्याची प्रवृत्ती महापालिकेत अजूनही बदललेली नाही. निम्मा पावसाळा संपल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून सुमारे चार हजार स्त्री व पुरुष कर्मचाºयांसाठी रेनकोट व रेनसूट खरेदीचा प्रस्ताव मंगळवारी (दि.१) होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. समितीने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात पावसाळा संपल्यानंतरच कर्मचाºयांच्या हात ी रेनकोट-रेनसूट मिळणार आहे. रेनकोट मिळणार असला तरी गमबूटची मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नाशिक : तहान लागल्यावर विहीर खोदण्याची प्रवृत्ती महापालिकेत अजूनही बदललेली नाही. निम्मा पावसाळा संपल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून सुमारे चार हजार स्त्री व पुरुष कर्मचाºयांसाठी रेनकोट व रेनसूट खरेदीचा प्रस्ताव मंगळवारी (दि.१) होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. समितीने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात पावसाळा संपल्यानंतरच कर्मचाºयांच्या हात ी रेनकोट-रेनसूट मिळणार आहे. रेनकोट मिळणार असला तरी गमबूटची मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे. महापालिकेतील गणवेशपात्र पुरुष कर्मचाºयांना टूपीस रेनसूट, महिला कर्मचाºयांना वनपीस रेनकोट पुरविले जातात. याशिवाय, पावसाळ्यात कामकाज करण्यासाठी गमबूटचाही पुरवठा केला जातो. आता जून-जुलै महिना संपल्यानंतर प्रशासनाने कर्मचाºयांना रेनकोट व रेनसूट खरेदी करण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि.१) होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला आहे. महापालिकेने ८३२ महिला तर ३४०७ पुरुष कर्मचाºयांसाठी रेनकोट व रेनसूट खरेदीसाठी निविदाप्रक्रिया राबविली होती. परंतु, नमुने स्पेसिफिकेशनप्रमाणे आहेत किंवा नाहीत यासाठी ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील पात्र नमुन्यांमध्ये कमीत कमी निविदा दर भरणाºया मक्तेदाराकडून सदर रेनसूट व रेनकोट खरेदी करण्याचा प्रस्ताव आता ठेवण्यात आला आहे. निम्मा पावसाळा संपला आहे. स्थायी समितीने सदरच्या प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर त्याचा अधिकृत ठराव प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतरच प्रत्यक्ष खरेदीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.निविदा प्रक्रियेचा घोळरेनकोट व रेनसूट खरेदीची प्रक्रिया ही पावसाळ्यापूर्वीच पूर्ण व्हायला हवी होती. त्यासाठी निविदाप्रक्रिया व स्थायीची मंजुरी या गोष्टींची पूर्तता मे-जून महिन्यांपूर्वीच करणे अपेक्षित होते. परंतु, मुदत संपल्यानंतर नव्याने ठेका देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा घातक पायंडा महापालिकेत पडलेला आहे. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी मुदत संपण्यापूर्वीच सहा महिने अगोदर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे यापूर्वी वारंवार आदेशित करूनही प्रशासन मात्र आपली कार्यपद्धती बदलायला तयार नाही.