शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

निम्म्या पावसाळ्यानंतर रेनकोट खरेदीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:48 IST

तहान लागल्यावर विहीर खोदण्याची प्रवृत्ती महापालिकेत अजूनही बदललेली नाही. निम्मा पावसाळा संपल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून सुमारे चार हजार स्त्री व पुरुष कर्मचाºयांसाठी रेनकोट व रेनसूट खरेदीचा प्रस्ताव मंगळवारी (दि.१) होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. समितीने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात पावसाळा संपल्यानंतरच कर्मचाºयांच्या हात ी रेनकोट-रेनसूट मिळणार आहे. रेनकोट मिळणार असला तरी गमबूटची मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नाशिक : तहान लागल्यावर विहीर खोदण्याची प्रवृत्ती महापालिकेत अजूनही बदललेली नाही. निम्मा पावसाळा संपल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून सुमारे चार हजार स्त्री व पुरुष कर्मचाºयांसाठी रेनकोट व रेनसूट खरेदीचा प्रस्ताव मंगळवारी (दि.१) होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. समितीने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात पावसाळा संपल्यानंतरच कर्मचाºयांच्या हात ी रेनकोट-रेनसूट मिळणार आहे. रेनकोट मिळणार असला तरी गमबूटची मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे. महापालिकेतील गणवेशपात्र पुरुष कर्मचाºयांना टूपीस रेनसूट, महिला कर्मचाºयांना वनपीस रेनकोट पुरविले जातात. याशिवाय, पावसाळ्यात कामकाज करण्यासाठी गमबूटचाही पुरवठा केला जातो. आता जून-जुलै महिना संपल्यानंतर प्रशासनाने कर्मचाºयांना रेनकोट व रेनसूट खरेदी करण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि.१) होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला आहे. महापालिकेने ८३२ महिला तर ३४०७ पुरुष कर्मचाºयांसाठी रेनकोट व रेनसूट खरेदीसाठी निविदाप्रक्रिया राबविली होती. परंतु, नमुने स्पेसिफिकेशनप्रमाणे आहेत किंवा नाहीत यासाठी ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील पात्र नमुन्यांमध्ये कमीत कमी निविदा दर भरणाºया मक्तेदाराकडून सदर रेनसूट व रेनकोट खरेदी करण्याचा प्रस्ताव आता ठेवण्यात आला आहे. निम्मा पावसाळा संपला आहे. स्थायी समितीने सदरच्या प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर त्याचा अधिकृत ठराव प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतरच प्रत्यक्ष खरेदीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.निविदा प्रक्रियेचा घोळरेनकोट व रेनसूट खरेदीची प्रक्रिया ही पावसाळ्यापूर्वीच पूर्ण व्हायला हवी होती. त्यासाठी निविदाप्रक्रिया व स्थायीची मंजुरी या गोष्टींची पूर्तता मे-जून महिन्यांपूर्वीच करणे अपेक्षित होते. परंतु, मुदत संपल्यानंतर नव्याने ठेका देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा घातक पायंडा महापालिकेत पडलेला आहे. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी मुदत संपण्यापूर्वीच सहा महिने अगोदर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे यापूर्वी वारंवार आदेशित करूनही प्रशासन मात्र आपली कार्यपद्धती बदलायला तयार नाही.