शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

शासनाकडून गटशेतीला प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 01:19 IST

नाशिक : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने मागील दोन वर्षांपासून कृषी विभागामार्फत जिल्ह्णात गट शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. दोन वर्षांत जिल्ह्णात आत्माअंतर्गत एकूण १६ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. बहुतांश गटांचे कामकाज सुरू झाले असून, येत्या काही महिन्यांत या गटांच्या उत्पादनास प्रारंभ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गटाचा प्रकल्प अहवाल पाहून त्यासाठी अनुदान निश्चित केले जात असून १ कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे.

ठळक मुद्देएक कोटीपर्यंत अनुदान : जिल्ह्यात १६ गटांची स्थापना

नाशिक : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने मागील दोन वर्षांपासून कृषी विभागामार्फत जिल्ह्णात गट शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. दोन वर्षांत जिल्ह्णात आत्माअंतर्गत एकूण १६ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. बहुतांश गटांचे कामकाज सुरू झाले असून, येत्या काही महिन्यांत या गटांच्या उत्पादनास प्रारंभ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गटाचा प्रकल्प अहवाल पाहून त्यासाठी अनुदान निश्चित केले जात असून १ कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे.शेतकऱ्यांचे पूरक उत्पादन वाढविण्यासाठी प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, पाढणीपश्चात तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पणन आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. राज्यातील शेतकºयांची जमीनधारणा कमी असल्याने शेतकºयांच्या उत्पादनात भरीव वाढ होेण्यासाठी सामूहिक शेती, शेती करण्याची आधुनिक पध्दती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शेतकरी गटांमार्फत उत्पादक कंपनीमार्फत गट शेतीस प्रोत्साहन दिले जात आहे.या योजनेंतर्गत सेंद्रिय गूळ प्रक्रिया उद्योग, फळे व भाजापाला सामुदायिक विपणन व्यवस्था, भाजीपाला प्रक्रिया उद्योग, कांदा व मका ग्रेडिंग पॅकिंग व विपनन, भाजीपाला व बेदाणा सोलर निर्जलीकरण प्रकल्प, कांदा प्रक्रिया, बेदाणा प्रक्रिया, आंबा व काजू फळ प्रक्रिया नागली, भात तृणधान्य प्रक्रिया आदी विविध प्रकल्प या गटांमार्फत सुरू करण्यात येणार असून, त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. गट उभारणी करताना येणाºया अडचणींबाबत आत्माच्या अधिकाºयांमार्फत शेतकºयांना मार्गदर्शन केले जात आहे. येवला तालुक्यातील वसुंधरा कृषी सेंद्रिय भाजापाला, फळे, शेतमाल विक्री गट मानोरी या गटाने यात भरारी घेतली असून, या गटाने गतिमानतेने काम करण्यास सुरुवात केली आहे. अनुदान वितरित करण्याची कार्यवाही सुरूजिल्ह्णाला १२ गटांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, दोन वर्षांत एकूण १६ गटांची स्थापना करण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये पाच तर २०१८-१९ मध्ये अकरा गटांची स्थापना करण्यात आली आहे. १६ गटांमध्ये एकूण ५२३ शेतकºयांचा समावेश आहे. या गटांना ६०:२०:२० याप्रमाणे अनुदान देण्यात येते. गटाच्या प्रकल्पाचा ६० टक्के भार शासन उचलते तर २० टक्के बॅँकेचे कर्ज आणि २० टक्के गटाचा स्वनिधी याप्रमाणे भांडवल उभारणी केली जाते. सन १७-१८ मध्ये गटांना ६३.८१ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. १८-१९ मधील गटांनाही अनुदान वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी