शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

भाजप सरकारची प्रकरणे बाहेर काढणार: पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:33 IST

मागील पाच वर्षांच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ज्या पद्धतीने कारभार केला तो पाहता असे भ्रष्टाचारी सरकार मी आजपर्यंत पाहिले नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या, समृद्धी महामार्ग अशी एक एक प्रकरण आता समोर येऊ लागली असून, ही सर्व प्रकरणं आम्ही बाहेर काढणार असून, कोणत्याही परिस्थितीत मागच्या सरकारला सोडणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.

नाशिक : मागील पाच वर्षांच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ज्या पद्धतीने कारभार केला तो पाहता असे भ्रष्टाचारी सरकार मी आजपर्यंत पाहिले नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या, समृद्धी महामार्ग अशी एक एक प्रकरण आता समोर येऊ लागली असून, ही सर्व प्रकरणं आम्ही बाहेर काढणार असून, कोणत्याही परिस्थितीत मागच्या सरकारला सोडणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.गांधी शांतीयात्रेचे शहरात आगमन झाल्यानंतर तूपसाखरे लॉन्स येथील सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले भाजप नेते सध्या वैफल्यग्रस्त अवस्थेत आहेत, त्यामुळे ते काहीही प्रतिक्रिया देत आहेत. तीन पक्षं मिळून सरकार स्थापन होणार असल्याने त्याला थोडा वेळ लागला. नवीन सरकार आल्यानंतर त्यांना काही वेळ द्यायला हवा. कोणतेही सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर टक्के आमदार समाधानी नसतात,असे त्यांनी कॉँग्रेसमधील नाराजीबाबत बोलतानासांगितले.भाजपने कोणाशीही युती केली तरी काही फरक पडणार नाही त्यांच्यापेक्षा आमची आघाडी मोठी आहे. आमच्या आघाडीत अनेक पक्षांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका आहेत. त्यांच्या मृत्यूची न्यायिक पद्धतीने चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपा