शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारची प्रकरणे बाहेर काढणार: पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:33 IST

मागील पाच वर्षांच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ज्या पद्धतीने कारभार केला तो पाहता असे भ्रष्टाचारी सरकार मी आजपर्यंत पाहिले नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या, समृद्धी महामार्ग अशी एक एक प्रकरण आता समोर येऊ लागली असून, ही सर्व प्रकरणं आम्ही बाहेर काढणार असून, कोणत्याही परिस्थितीत मागच्या सरकारला सोडणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.

नाशिक : मागील पाच वर्षांच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ज्या पद्धतीने कारभार केला तो पाहता असे भ्रष्टाचारी सरकार मी आजपर्यंत पाहिले नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या, समृद्धी महामार्ग अशी एक एक प्रकरण आता समोर येऊ लागली असून, ही सर्व प्रकरणं आम्ही बाहेर काढणार असून, कोणत्याही परिस्थितीत मागच्या सरकारला सोडणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.गांधी शांतीयात्रेचे शहरात आगमन झाल्यानंतर तूपसाखरे लॉन्स येथील सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले भाजप नेते सध्या वैफल्यग्रस्त अवस्थेत आहेत, त्यामुळे ते काहीही प्रतिक्रिया देत आहेत. तीन पक्षं मिळून सरकार स्थापन होणार असल्याने त्याला थोडा वेळ लागला. नवीन सरकार आल्यानंतर त्यांना काही वेळ द्यायला हवा. कोणतेही सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर टक्के आमदार समाधानी नसतात,असे त्यांनी कॉँग्रेसमधील नाराजीबाबत बोलतानासांगितले.भाजपने कोणाशीही युती केली तरी काही फरक पडणार नाही त्यांच्यापेक्षा आमची आघाडी मोठी आहे. आमच्या आघाडीत अनेक पक्षांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका आहेत. त्यांच्या मृत्यूची न्यायिक पद्धतीने चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपा