शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

तत्वत: कर्जमाफी निर्णयाचे स्वागत

By admin | Updated: June 12, 2017 00:23 IST

जल्लोष : जिल्हाभरात शेतकऱ्यांकडून फटाके फोडून आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तत्वत: मंजूरी व अल्प भूधारक शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचे व पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतल्यानंतर या निर्णयाचे जिल्हाभरात स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात ठिकठिंकाणी शेतकऱ्यांनी फटाके फोडत निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे.खामखेडा येथे घोषणाबाजीशेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तत्वत: मंजूरी व अल्प भूधारक शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचे व पीक कर्ज माफ केले आहे. नवीन कर्ज उपलब्ध होणार आहे. शेतकरी एकजूटीचा हा विजय आहे. या निर्णयामुळे शेतकरी आनंदीत झाले आहेत. या निर्णयाचे खामखेडा येथील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. खामखेडा चौफुलीवर शेतकऱ्यांनी शेतकरी एकजूटीचा विजय असो, अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला. यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, सरपंच सोनवणे उपसरपंच संतोष मोरे, सोसायटीचे चेअरमन नानाजी मोरे, शांताराम शेवाळे, सुनिल शेवाळे, दादाजी निंबा बोरसे, संजय मोरे, जिभाऊ बोरसे, बापू शेवाळे, विश्वास शेवाळे, विठ्ठल शेवाळे, गोकुळ मोरे, वैभव पवार , दिनकर आहेर , महेश शिरोरे, रमेश मोरे , सुभाष बिरारी, बापू सोनवणे आदी उपस्थित होते. लासलगावी आनंदशेतकरी आंदोलनाला मोठं यश आलं आहे. सुकाणू समतिी व सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीत तोडगा निघाला. कर्जमाफीच्या निर्णयानंतर लासलगाव व टाकळी फाट्यावर पंचायत समतिी सदस्य शिवा पाटील सुरासे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. त्याच प्रमाणे खळकमाळेगाव, वाळकेवाडी, खानगाव, उगाव, वनसगाव, शिवडी आदी परिसरात शेतकर्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. डोक्यावरील कर्जाचं ओझं हलकं झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.ब्राम्हणगाव येथील सुनील गवळी, सोमनाथ जाधव, मंगेश गवळी, विशाल गायकवाड, संदीप गवळी, संदीप चव्हाण, विष्णू लुटे, आंबदास जाधव, संतोष निफाड आदींनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. निफाडसह लासलगाव व परिसरात आनंदाचे वातावरण आहे.शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनात निफाड लासलगाव व परिसरातील शेतकर्यांनी झोकून दिलं होतं. फक्त ५ एकर पर्यतच्या अल्प भूधारकांनाच लाभ मिळणार आहे. उदा. ज्या खातेदारांना चार मुले आहेत पण खाते एकाच्याच नावावर आहे, अशा खातेदारांना कर्ज माफी मिळणार नाही. तर जो शेतकरी अल्पभुधारक आहे पण शेतीला पुरक असा जोडधंदा करतो. आणि व्यवसायाचा प्राप्तीकर भरीत असल्यास त्याच्या आधार कार्डवरु न आॅनलाईन दिसून येणारच. अशा अल्पभुधारक शेतकर्याला देखील कर्जमाफी मिळणार नाही. घोषणा समाधानकारक म्हणता येणार नाही. - रामदास वारुणसे, त्र्यंबकेश्वर

रोज मरण्यापेक्षा एकदाच मरू ह्या बळीराजाच्या भुमिकेचा विजय झाला आहे. पहाटेच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्याने वेगळा पवित्रा घेतल्याने लढ्याला मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. राज्य शासनाला जाग आणण्यासाठी बळीराजाला मोठ्या प्रमाणावर कष्ट घ्यावे लागले. बळीराजाला सरसकट कर्जमाफीबरोबरच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकर्याला संजीवनी देणारा ऐतिहासीक निर्णय ठरेल.-पुरु षोत्तम कडलग,सदस्य, किसान क्रती