शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळणार पंतप्रधान पिकविम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 17:46 IST

सिन्नर : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पीकविमा योजनेंर्गत सिन्नर तालुक्यात खरीप पिकांचे १.०३ कोटी तर डाळिंबाचे ४.२५ कोटी रूपये मिळणार आहे. यंदा सोयाबीन पिक अधिसुचित झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी देखील प्रथमच विमा काढता येणार आहे.

सिन्नर : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पीकविमा योजनेंर्गत सिन्नर तालुक्यात खरीप पिकांचे १.०३ कोटी तर डाळिंबाचे ४.२५ कोटी रूपये मिळणार आहे. यंदा सोयाबीन पिक अधिसुचित झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी देखील प्रथमच विमा काढता येणार आहे.प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१६ पासून राबविण्यात येत आहे. ही योजना अधिसुचित पिकांसाठी राबविण्यात येत असून, अधिसूचित पीक कर्जदारांना बंधनकारक असून, बिगर कर्जदार शेतकºयांना ही योजना ऐच्छिक आहे. या योजनेतून विमा संरक्षित रक्कम पीककर्ज रकमेईतकी असून, विमा हप्ता हा वास्तवदर्शी दराने आकारला जातो. शेतकºयांवरील हप्त्यांचा भार कमी करून खरीप पिकासाठी (भात, बाजरी, भुईमूग, मूग, उडीद, मका आणि सोयाबीन) २ टक्के, नगदी पिसांसाठी (कापूस, ऊस, कांदा, फळपिके) पाच टक्के असून, उर्वरित हप्ता केंद्र सरकार आणि राज्यशासन यांच्याकडून प्रत्येकी ५० टक्के प्रमाणे कंपनीस दिला जातो. गेल्यावर्षी २०१८ च्या खरीप हंगामात सिन्नर तालुक्यातील सुमारे दीड हजार शेकºयांनी या योजनेत सहभाग घेतला होता. यात मुग पिकासाठी १६० हेक्टर क्षेत्राकरिता, विमा घेतला होता. त्यांना ६.१५ लाख रूपये मिळाले. भुईमूगसाठी ३७८ शेतकºयांनी १३० हेक्टरसाठी पीकविमा घेतला होता. त्यांना २५.३४ लाख रूपये मिळाले.

टॅग्स :Farmerशेतकरी