शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
4
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
5
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
6
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
7
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
8
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
9
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
10
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
11
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
12
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
13
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
14
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
15
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
16
कष्टाचं फळ! २६ व्या वर्षी रोज १८ तासांची ड्युटी करून तरुणीने घेतलं तब्बल ७ कोटींचं घर
17
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
18
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
19
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
20
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी स्थितीत फळबागा वाचवण्यासाठी कृषी विभागाकडून उपायययोजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 19:46 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्ववभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानाच्या माध्यमातून फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रात्यिक्षके करून दाखवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन घोटीचे मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ठळक मुद्दे नवी लागवडही पाणी कमतरतेमुळे संकटात

घोटी : इगतपुरी तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्ववभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानाच्या माध्यमातून फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रात्यिक्षके करून दाखवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन घोटीचे मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.यावर्षी पाण्याचे दुर्भिक्ष्य फळबागांसाठी भयानक ठरत आहे. पाण्याचे संकट, रोज आटत चाललेले जलस्रोत यामुळे बागा वाचवण्याचे शेतकºयांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. इगतपुरी तालुक्यात फळबागांचे क्षेत्र जवळपास हजारो हेक्टरवर आहे. त्यामध्ये विविध फळपिक बागांचा समावेश आहे.यावर्षी केलेली नवी लागवडही पाणी कमतरतेमुळे संकटात सापडली आहे. टँकरने पाणी आणून बागा जगविण्यासाठीची आर्थिक क्षमता फारच थोड्या शेतकºयांकडे आहे. शिवाय दरिदवशी आटत चालेल्या जलस्रोतांमुळे त्यांनाही दुरवरून किती पाणी आणून बागांना घालायचे यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणी सूक्ष्म सिंचन तंत्राचा उपयोग करून बागा वाचिवता येतील का यासाठी कृषी विभागाने वाचवा अभियान हाती घेतले आहे. तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे. मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी ह्याबाबत शेतकºयांना प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे.फळबाग वाचवा अभियानात सुचिवलेल्या उपायांची अंमलबजावणी कशी करावी याविषयी माहितीपत्रकाच्या माध्यमातून शेतकºयांना सजग करण्याचे काम केले जात असल्याचे श्री. पगारे यांनी सांगितले.उपाययोजना सांगतांना अरविंद पगारे यांनी झाडांच्या वयोमानानुसार प्रतिझाड, प्रतिदिन सूक्ष्म सिंचनाद्वारे नेमके किती लिटर पाणी लागते याची माहिती शेतकºयांना दिली आहे. ही माहिती फळबाग वाचवा अभियानाच्या माध्यमातून फळबागायतदारांपर्यंत पोचिवण्याचे काम केले आहे. शिवाय दीर्घ मुदतीसाठी करावयाच्या उपाययोजना माहिती पत्रकाच्या रूपाने फळबागायतदारांपर्यंत पोचिवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अभियानात आच्छादनाचा वापर, मडका सिंचनाचा उपयोग, सलाइनच्या बाटल्यांचा वापर, खोडास बोर्डोपेस्ट लावणे, शेडनेटची सावली करणे, बाष्परोधकांचा वापर, ठिबक सिंचन, बोर्डोपेस्टचा वापर करताना घ्यावयाची काळजी, झाडांचा पनोळा, फळ संख्या कमी करणे आदी उपायांचा जागर करण्यात येत असून शेतकरी प्रतिसाद देत आहेत.