शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

दुष्काळी स्थितीत फळबागा वाचवण्यासाठी कृषी विभागाकडून उपायययोजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 19:46 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्ववभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानाच्या माध्यमातून फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रात्यिक्षके करून दाखवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन घोटीचे मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ठळक मुद्दे नवी लागवडही पाणी कमतरतेमुळे संकटात

घोटी : इगतपुरी तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्ववभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानाच्या माध्यमातून फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रात्यिक्षके करून दाखवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन घोटीचे मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.यावर्षी पाण्याचे दुर्भिक्ष्य फळबागांसाठी भयानक ठरत आहे. पाण्याचे संकट, रोज आटत चाललेले जलस्रोत यामुळे बागा वाचवण्याचे शेतकºयांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. इगतपुरी तालुक्यात फळबागांचे क्षेत्र जवळपास हजारो हेक्टरवर आहे. त्यामध्ये विविध फळपिक बागांचा समावेश आहे.यावर्षी केलेली नवी लागवडही पाणी कमतरतेमुळे संकटात सापडली आहे. टँकरने पाणी आणून बागा जगविण्यासाठीची आर्थिक क्षमता फारच थोड्या शेतकºयांकडे आहे. शिवाय दरिदवशी आटत चालेल्या जलस्रोतांमुळे त्यांनाही दुरवरून किती पाणी आणून बागांना घालायचे यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणी सूक्ष्म सिंचन तंत्राचा उपयोग करून बागा वाचिवता येतील का यासाठी कृषी विभागाने वाचवा अभियान हाती घेतले आहे. तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे. मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी ह्याबाबत शेतकºयांना प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे.फळबाग वाचवा अभियानात सुचिवलेल्या उपायांची अंमलबजावणी कशी करावी याविषयी माहितीपत्रकाच्या माध्यमातून शेतकºयांना सजग करण्याचे काम केले जात असल्याचे श्री. पगारे यांनी सांगितले.उपाययोजना सांगतांना अरविंद पगारे यांनी झाडांच्या वयोमानानुसार प्रतिझाड, प्रतिदिन सूक्ष्म सिंचनाद्वारे नेमके किती लिटर पाणी लागते याची माहिती शेतकºयांना दिली आहे. ही माहिती फळबाग वाचवा अभियानाच्या माध्यमातून फळबागायतदारांपर्यंत पोचिवण्याचे काम केले आहे. शिवाय दीर्घ मुदतीसाठी करावयाच्या उपाययोजना माहिती पत्रकाच्या रूपाने फळबागायतदारांपर्यंत पोचिवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अभियानात आच्छादनाचा वापर, मडका सिंचनाचा उपयोग, सलाइनच्या बाटल्यांचा वापर, खोडास बोर्डोपेस्ट लावणे, शेडनेटची सावली करणे, बाष्परोधकांचा वापर, ठिबक सिंचन, बोर्डोपेस्टचा वापर करताना घ्यावयाची काळजी, झाडांचा पनोळा, फळ संख्या कमी करणे आदी उपायांचा जागर करण्यात येत असून शेतकरी प्रतिसाद देत आहेत.