शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

वणी परिसरात पावसाची हजेरी शेतकरीवर्गात समाधान व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 15:49 IST

वणी : वणी व परिसरात गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पिकांना जिवदान मिळाले असुन शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देटमाटा, भुईमुग, भात, सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनावर प्रतिकुल परिणाम

लोकमत न्युज नेटवर्कवणी : वणी व परिसरात गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पिकांना जिवदान मिळाले असुन शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.गेल्या काही दिवासांपासुन पावसाची हजेरी तुरळक लागत होती. त्यामुळे टमाटा, भुईमुग, भात, सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनावर प्रतिकुल परिणाम पुरेशा पावसाअभावी होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतामग्न होता. पावासात तितकासा जोर नसल्याने व त्यात सातत्य नसल्याने पिके हातची जातात की काय? अशी भिती व्यक्त केली जात होती, मात्र गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे व शेतकरीवर्गाची तुर्त चिंता मिटली आहे.द्राक्ष, टमाटा व ऊस ही पिके प्रामुख्याने घेण्याकडे कल शेतकरीवर्गाचा असायचा पण गेल्या काही वर्षापासुन सोयाबीन उत्पादनासाठी अग्रक्र म दिला जातो आहे. सोयाबीन हे साठवणुकीसाठी योग्य असुन वातावरणाचा परिणाम त्यावर होत नाही. तसेच बाजारपेठेच्या आडाख्याचा अभ्यास करु न विक्र ी केली तर आर्थिक गणित जमुन येते असा अनुभव आल्याने उत्पादकांचा कल सोयाबीनकडे आहे.दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्यातील बारा पाडे व गावामधे भातशेती मोठ्या प्रमाणावर करण्यात येते, कारण या भागातील जमिन भातशेतीसाठी कसदार व अधिक उत्पन्न देणारी आहे. त्यामुळे आदीवासी बांधव भाताचे उत्पादन घेतात. त्याबरोबर टमाटा लागवडही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. या सर्व पिकांना पावसाची आवश्यकता होती ती गरज गेल्या दोन दिवसांपासुन पुर्ण होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतामुक्त झाला आहे. (फोटो १७ सोयाबीन)

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी