शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

वणी परिसरात पावसाची हजेरी शेतकरीवर्गात समाधान व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 15:49 IST

वणी : वणी व परिसरात गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पिकांना जिवदान मिळाले असुन शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देटमाटा, भुईमुग, भात, सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनावर प्रतिकुल परिणाम

लोकमत न्युज नेटवर्कवणी : वणी व परिसरात गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पिकांना जिवदान मिळाले असुन शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.गेल्या काही दिवासांपासुन पावसाची हजेरी तुरळक लागत होती. त्यामुळे टमाटा, भुईमुग, भात, सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनावर प्रतिकुल परिणाम पुरेशा पावसाअभावी होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतामग्न होता. पावासात तितकासा जोर नसल्याने व त्यात सातत्य नसल्याने पिके हातची जातात की काय? अशी भिती व्यक्त केली जात होती, मात्र गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे व शेतकरीवर्गाची तुर्त चिंता मिटली आहे.द्राक्ष, टमाटा व ऊस ही पिके प्रामुख्याने घेण्याकडे कल शेतकरीवर्गाचा असायचा पण गेल्या काही वर्षापासुन सोयाबीन उत्पादनासाठी अग्रक्र म दिला जातो आहे. सोयाबीन हे साठवणुकीसाठी योग्य असुन वातावरणाचा परिणाम त्यावर होत नाही. तसेच बाजारपेठेच्या आडाख्याचा अभ्यास करु न विक्र ी केली तर आर्थिक गणित जमुन येते असा अनुभव आल्याने उत्पादकांचा कल सोयाबीनकडे आहे.दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्यातील बारा पाडे व गावामधे भातशेती मोठ्या प्रमाणावर करण्यात येते, कारण या भागातील जमिन भातशेतीसाठी कसदार व अधिक उत्पन्न देणारी आहे. त्यामुळे आदीवासी बांधव भाताचे उत्पादन घेतात. त्याबरोबर टमाटा लागवडही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. या सर्व पिकांना पावसाची आवश्यकता होती ती गरज गेल्या दोन दिवसांपासुन पुर्ण होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतामुक्त झाला आहे. (फोटो १७ सोयाबीन)

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी