शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

खरीप हंगामासाठी सोयाबीन, टमाट्याला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:03 IST

दिंडोरी तालुक्यातील सर्वच शेतकरीवर्गाने खरीप हंगामासाठी कंबर कसली असून, या हंगामासाठी सोयाबीन व टोमॅटो पिकाला पसंती दिल्याचे चित्र दिसून येत आहे.

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच शेतकरीवर्गाने खरीप हंगामासाठी कंबर कसली असून, या हंगामासाठी सोयाबीन व टोमॅटो पिकाला पसंती दिल्याचे चित्र दिसून येत आहे.शेतकरी म्हटला की, आपल्याला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे आपल्या पदरात पडले याकडे सर्वांचे लक्ष असते.यंदा मात्र बळीराजाचे रब्बी हंगामातील उत्पन्नाचे गणित कोरोनाने थैमान घातल्याने चुकले आहे. त्यामुळे कोणत्याही पिकाला अगोदरचा कालखंड जर सोडला तर हमीभाव मिळाला नाही. सर्वच पिके कवडीमोल भावाने विकावी लागली आहे. आता त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकरी नव्या दमाने तयारीला लागला आहे. कमी भांडवलातून जास्तीत जास्त उत्पन्नाची भर आपणाला कशी मिळेल याकडे बळीराजाकडून आखणी केली जात आहे. त्यासाठी सोयाबीन व टमाटा पिकाला पसंती देऊन चांगले दर्जेदार बियाणांची पारख करून उत्पन्न कसे जास्त घेता येईल यासाठी तयारीला लागला आहे.तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, उपविभागीय कृषी अधिकारी के.पी. खैरनार, कृषी अधिकारी एस. एस. वसईकर, डी. आर. नाठे, पंडित कनोर, कृषी सहाय्यक संदीपकुमार बोरवे यांनी सोयाबीन पिकाच्या उत्पन्नाची व त्यांची उगवण क्षमता याविषयी माहिती दिली.शेतकरीवर्ग यासाठी बियाणे खरेदीला लागला आहे. सोयाबीनच्या जास्त उत्पन्नासाठी दिंडोरी तालुका कृषी विभागाने लखमापूर व परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक कार्यशाळा घेतली होती. यामध्ये खर्चात बचत व्हावी म्हणून त्यांनी आपल्या घरातील सोयाबीन बियाणे वापरण्याअगोदर त्या बियाणांची उगवण क्षमता घरच्या घरी कशी तपासावी याचे मार्गदर्शन करण्यात आले.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी