शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पेठ तालुक्यात भातासह खुरसणी, उडीद पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 22:35 IST

पेठ : चार महिने उलटूनही पाऊस ओसरायला तयार नसल्याने तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आदिवासी बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. तालुका जवळजवळ संपूर्णत: खरिपावरच अवलंबून आहे.

ठळक मुद्देकापून ठेवलेले भातही पावसाच्या पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : चार महिने उलटूनही पाऊस ओसरायला तयार नसल्याने तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आदिवासी बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. तालुका जवळजवळ संपूर्णत: खरिपावरच अवलंबून आहे.डोंगराळ जमीन, सिंचनाचा अभाव यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामावर अवलंबून असतात. भात हे एकमेव आर्थिक उत्पन्नाचे साधन असताना यावर्षी काहीशा उशिराने सुरू झालेल्या पावसाने तब्बल एक महिना आपला मुक्काम वाढवल्याने परिपक्व झालेल्या भाताची पिके पाण्यात सापडली आहेत.मध्यंतरी काही दिवस उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी भाताची कापणी सुरू केली होती. मात्र कापून ठेवलेले भातही पावसाच्या पाण्यात भिजल्याने आदिवासी शेतकरी मेटाकुटीस आला आहे.भाताबरोबर खुरासणी, उडीद, मूग, भुईमूग या पिकांनाही पावसाचा तडाका बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतपिकांची तात्काळ पाहणी करून शेतकºयांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली असून, जिल्हा प्रशासनास पाठविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नुकसान अहवालात पेठ तालुका निरंक दाखवण्यात आल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त करीत फेरपंचनामे करून अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस