शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

लेखणीत सत्ता उलथविण्याची ताकद : बी. जी. वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:06 IST

लेखकांच्या लेखणीत सत्तांतरे घडविण्याची आणि सत्ता उलथवून टाकण्याची ताकद असते. म्हणूनच जगभरातील सत्ताधाऱ्यांना नेहमीच लेखक, विचारवंतांची भीती वाटत आली आहे.

नाशिक : लेखकांच्या लेखणीत सत्तांतरे घडविण्याची आणि सत्ता उलथवून टाकण्याची ताकद असते. म्हणूनच जगभरातील सत्ताधाऱ्यांना नेहमीच लेखक, विचारवंतांची भीती वाटत आली आहे. अशा अमूल्य विचारांचा ठेवा असलेल्या पुस्तक ांच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल होणे शक्य असून, विचारातील बदल घडविण्याचे सामर्थ्य केवळ पुस्तकात असल्याचे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी बी. जी. वाघ यांनी केले.सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे आयोजित जागतिक पुस्तक दिन व दिवंगत रामचंद्र काकड यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘वाचन संस्कृती’ विषयावर बी. जी. वाघ यांनी व्याख्यान दिले. ते म्हणाले, लेखकांनी पुस्तकांच्या माध्यमातून खूप मोठे वैचारिक धन समाजाला दिले आहे.कारण सत्ताधाऱ्यांना विचारवंत लेखकांची नेहमीच भीती राहिली असून, लेखनीत सत्ता उलथवून टाकण्याची शक्ती असल्याचे वारंवार दिसून आले आहे. जगातील सर्वात मोठी फ्रेंच राज्यक्रांती लेखकांच्या आणि विचारवंतांच्या लेखनीचेच फलित असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. दरम्यान, वाचक प्रतिनिधींसह वाचनालयाच्या कर्मचाºयांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी आलेल्या वाचनालयाच्या सभासदांना यावेळी काही पुस्तक ांचे मोफत वाटप करण्यात आले.याप्रसंगी सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कवी किशोर पाठक, कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, सहसचिव अभिजित बगदे, शंकरराव बर्वे, उदयकुमार मुंगी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शंकर बोºहाडे, तर आभार विवेक उगलमुगले यांनी मानले.

टॅग्स :world book dayजागतिक पुस्तक दिनNashikनाशिक