शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

लेखणीत सत्ता उलथविण्याची ताकद : बी. जी. वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:06 IST

लेखकांच्या लेखणीत सत्तांतरे घडविण्याची आणि सत्ता उलथवून टाकण्याची ताकद असते. म्हणूनच जगभरातील सत्ताधाऱ्यांना नेहमीच लेखक, विचारवंतांची भीती वाटत आली आहे.

नाशिक : लेखकांच्या लेखणीत सत्तांतरे घडविण्याची आणि सत्ता उलथवून टाकण्याची ताकद असते. म्हणूनच जगभरातील सत्ताधाऱ्यांना नेहमीच लेखक, विचारवंतांची भीती वाटत आली आहे. अशा अमूल्य विचारांचा ठेवा असलेल्या पुस्तक ांच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल होणे शक्य असून, विचारातील बदल घडविण्याचे सामर्थ्य केवळ पुस्तकात असल्याचे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी बी. जी. वाघ यांनी केले.सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे आयोजित जागतिक पुस्तक दिन व दिवंगत रामचंद्र काकड यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘वाचन संस्कृती’ विषयावर बी. जी. वाघ यांनी व्याख्यान दिले. ते म्हणाले, लेखकांनी पुस्तकांच्या माध्यमातून खूप मोठे वैचारिक धन समाजाला दिले आहे.कारण सत्ताधाऱ्यांना विचारवंत लेखकांची नेहमीच भीती राहिली असून, लेखनीत सत्ता उलथवून टाकण्याची शक्ती असल्याचे वारंवार दिसून आले आहे. जगातील सर्वात मोठी फ्रेंच राज्यक्रांती लेखकांच्या आणि विचारवंतांच्या लेखनीचेच फलित असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. दरम्यान, वाचक प्रतिनिधींसह वाचनालयाच्या कर्मचाºयांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी आलेल्या वाचनालयाच्या सभासदांना यावेळी काही पुस्तक ांचे मोफत वाटप करण्यात आले.याप्रसंगी सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कवी किशोर पाठक, कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, सहसचिव अभिजित बगदे, शंकरराव बर्वे, उदयकुमार मुंगी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शंकर बोºहाडे, तर आभार विवेक उगलमुगले यांनी मानले.

टॅग्स :world book dayजागतिक पुस्तक दिनNashikनाशिक