शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सत्ता, संपत्तीपासून बहुजन समाज दूर : आनंदराज आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:29 IST

धर्माच्या नावाखाली बहुजन समाज, अल्पसंख्याक यांना अशिक्षित ठेवून सत्ता, संपत्तीपासून दूर ठेवले गेले, असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.

नाशिकरोड : धर्माच्या नावाखाली बहुजन समाज, अल्पसंख्याक यांना अशिक्षित ठेवून सत्ता, संपत्तीपासून दूर ठेवले गेले, असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.  त्रिरश्मी लेणी येथे भारतीय बौद्ध महासभा, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धम्म सभेत बोलताना आंबेडकर म्हणाले की, केंद्र व राज्यातील सरकार दलित, गोरगरीब यांच्यावर अन्याय अत्याचार करीत आहेत. शासन लेणीकडे दुर्लक्ष करीत आहे. मनुवादी विचारांनी शिवाजी महाराजांना सुद्धा त्रास दिला आहे. संभाजी महाराज, संत तुकाराम यांच्याबदल चुकीचे लिखाण करून दिशाभूल केली जात आहे. येत्या निवडणुकीत मनुवादी विचारसरणीला बाजूला करा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.  सभेच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बागुल हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय दोंदे, राजाभाऊ दोंदे, विलास गांगुर्डे, रविकांत भालेराव, इंद्रजित भालेराव, विजय भालेराव, उन्मेश थोरात, रामा निकम, बापू लोखंडे, संजय सांबळे , पी. के. गांगुर्डे, भीमचंद चंद्रमोरे, भिवानंद काळे, दीपचंद दोंदे, संजय जाधव, जितेंद्र जाधव, अंबादास सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.  धम्म सभेचे स्वागत प्रवीण बागुल यांनी केले. सूत्रसंचालन संजय दोंदे यांनी केले. यावेळी प्रभाकर कांबळे, संतोष सोनवणे, मनोज गाडे, प्रल्हाद उघाडे, शरद भोगे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक