शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

सत्ता, संपत्तीपासून बहुजन समाज दूर : आनंदराज आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:29 IST

धर्माच्या नावाखाली बहुजन समाज, अल्पसंख्याक यांना अशिक्षित ठेवून सत्ता, संपत्तीपासून दूर ठेवले गेले, असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.

नाशिकरोड : धर्माच्या नावाखाली बहुजन समाज, अल्पसंख्याक यांना अशिक्षित ठेवून सत्ता, संपत्तीपासून दूर ठेवले गेले, असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.  त्रिरश्मी लेणी येथे भारतीय बौद्ध महासभा, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धम्म सभेत बोलताना आंबेडकर म्हणाले की, केंद्र व राज्यातील सरकार दलित, गोरगरीब यांच्यावर अन्याय अत्याचार करीत आहेत. शासन लेणीकडे दुर्लक्ष करीत आहे. मनुवादी विचारांनी शिवाजी महाराजांना सुद्धा त्रास दिला आहे. संभाजी महाराज, संत तुकाराम यांच्याबदल चुकीचे लिखाण करून दिशाभूल केली जात आहे. येत्या निवडणुकीत मनुवादी विचारसरणीला बाजूला करा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.  सभेच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बागुल हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय दोंदे, राजाभाऊ दोंदे, विलास गांगुर्डे, रविकांत भालेराव, इंद्रजित भालेराव, विजय भालेराव, उन्मेश थोरात, रामा निकम, बापू लोखंडे, संजय सांबळे , पी. के. गांगुर्डे, भीमचंद चंद्रमोरे, भिवानंद काळे, दीपचंद दोंदे, संजय जाधव, जितेंद्र जाधव, अंबादास सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.  धम्म सभेचे स्वागत प्रवीण बागुल यांनी केले. सूत्रसंचालन संजय दोंदे यांनी केले. यावेळी प्रभाकर कांबळे, संतोष सोनवणे, मनोज गाडे, प्रल्हाद उघाडे, शरद भोगे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक