शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

समृद्धी महामार्गासाठी नऊ गावांतील २० गटांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:09 IST

सिन्नर : समृद्धी महामार्गाच्या टप्पा क्रमांक १२ व १३ मधील वीस जागांचा प्रत्यक्षात ताबा घेण्यात आला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथकाद्वारे कार्यवाही करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात दोन दिवस ही मोहीम राबवण्यात आली. दरम्यान, सोनांबे येथे ताबा मिळवताना अडथळा आणणाऱ्या एकावर पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

सिन्नर : समृद्धी महामार्गाच्या टप्पा क्रमांक १२ व १३ मधील वीस जागांचा प्रत्यक्षात ताबा घेण्यात आला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथकाद्वारे कार्यवाही करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात दोन दिवस ही मोहीम राबवण्यात आली. दरम्यान, सोनांबे येथे ताबा मिळवताना अडथळा आणणाऱ्या एकावर पथकाने गुन्हा दाखल केला आहे. समृद्धी महामार्गाचे तालुक्यात वेगाने काम सुरू आहे. जमिनीचा ताबा देण्यासाठी मालकांमधील वैयक्तिक हेवेदावे, प्रत्यक्ष कब्जासाठीचे अडथळे, मोबदला घेऊनही ताबा न देणे, जमीन देण्यास विरोध आदी समस्यांमुळे नऊ गावांतील २० गटांवर प्रत्यक्ष ताबा घेता आला नव्हता.यातील काही गट क्रमांक महामार्गाच्या मध्यभागी होते. त्यामुळे काम करण्यास अडचण निर्माण झाली होती. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ताबा घेण्याचे आदेश काढले होते. त्यानंतर बुधवारपासून दोन दिवस कार्यवाही करण्यात आली.------------------------------सोनांबेत विरोध करणाºयावर गुन्हासोनांबे येथे गट क्रमांक ७३७चा ताबा घेण्यास गेलेल्या नायब तहसीलदार नितीन गरजे यांच्या पथकाला विरोध करण्यात आला. योगेश ठोंबरे यांनी ताबा देणार नसल्याचे पथकाला सांगितले. ताबा घेण्यापासून परावृत्त केल्यामुळे तलाठी लक्ष्मण हरणे यांनी ठोंबरे यांच्याविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या उपस्थित गटातील घर जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करून प्रत्यक्ष ताबा घेण्यात आला. या गटावर ७५ जणांची नावे आहेत.---------------------१ महामार्गाच्या टप्पा क्रमांक बारामध्ये दुसंगवाडी, मºहळ खुर्द, खंबाळे व टप्पा क्र. १३ मध्ये सोनांबे, शिवडे, बेलू येथे जमिनीचा ताबा घेण्याची कार्यवाही करण्यात आली. गुरुवारी टप्पा क्र. १२मधील दातली, पाटोळे, जयप्रकाश नगर येथे कार्यवाही केली.२ नायब तहसीलदार, दोन मंडल अधिकारी, दोन तलाठी व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील एका जणाचा प्रत्येक पथकात समावेश होता. पथकांसोबत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तीन गटांत घरे असल्याने जेसीबीच्या साहाय्याने ती पाडण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक