शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

‘पाक’च्या वल्गना राजकीय स्वार्थ : अजित ओढेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:21 IST

पाकिस्तानचा काश्मीरवर कुठल्याहीप्रकारे हक्क नाही. जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरसुद्धा (पीओके) हा भारताचाच भाग आहे. त्यामुळे भारताने आपल्या राज्यात केलेल्या अंतर्गत बदलाविषयी बोलण्याचा पाकिस्तानला काही अधिकार नाही;

नाशिक : पाकिस्तानचा काश्मीरवर कुठल्याहीप्रकारे हक्क नाही. जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरसुद्धा (पीओके) हा भारताचाच भाग आहे. त्यामुळे भारताने आपल्या राज्यात केलेल्या अंतर्गत बदलाविषयी बोलण्याचा पाकिस्तानला काही अधिकार नाही; मात्र हा तेथील सरकारचा राजकीय स्वार्थ असून, पाकिस्तानमध्ये सत्ता टिकवून ठेवण्यासाठी ‘काश्मीर’ला धगधगते ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न कलम-३७० व ३५ अ रद्द झाल्यापासून सुरू झाल्याचा आरोप माजी सैन्याधिकारी कॅप्टन अजित ओढेकर यांनी केला.रोटरी हेल्थ सोसायटीच्या वतीने गंजमाळ येथील रोटरी क्लब सभागृहात शनिवारी (दि.२४) ‘काश्मीर येथील कलम ३७० व ३५अ’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ओढेकर बोलत होते. व्यासपीठावर कार्याध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, जी. एम. जाधव, जयवंत पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ओढकेर यांनी काश्मीरचा स्थापनेपासूनचा इतिहास, विलनीकरणाचा इतिहास, काश्मीरमधील राजकीय स्थित्यंतरे आणि इतिहासाचा टप्प्याटप्प्याने आढावा घेतला. यावेळी ओढेकर म्हणाले, कलम ३७० व ३५(अ) रद्द झाल्यामुळे काश्मीर खऱ्या अर्थाने भारतात विलीन झाले. भारताशी काश्मीरचे नाते अधिक मजबूत झाले. भारत सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ आता येथील जनतेला मिळणार आहे. मागील ७० वर्षांत कोट्यवधी रुपये सरकारने काश्मीरसाठी दिले; मात्र भ्रष्टाचार बोकाळल्याने काश्मीर विकासाच्या वाटेवर गतिमान होऊ शकले नाही, असेही ओढेकर म्हणाले.पाकिस्तान सक्षम नाहीभारताविरुद्ध युद्ध करण्यासाठी पाकिस्तान सक्षम नाही. पाक केवळ युद्धाच्या वल्गना करू शकतो आणि भारताविरोधी गरळ ओकू शकतो. युद्धात पाकिस्तान दहा दिवसही टिकू शकणार नाही, असा दावा ओढेकर यांनी यावेळी केला. युद्धाची भाषा ही पाकिस्तानलाच शोभते. भारताने नेहमीच युद्धजन्य परिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रयत्न केले आहेत. सीमेवर पाकच्या कुरघोड्या पाक करू शकतो, असे ओढेकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNashikनाशिक