शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

झाडांवर विषप्रयोग...

By admin | Updated: February 21, 2016 23:20 IST

रसायनांचा वापर : वृक्षांवर घाव घालणाऱ्या टोळीचा संशय

 अझहर शेख नाशिकशहरातील विविध भागांमध्ये भर रस्त्यात उंच वाढलेले वृक्ष वाळून गेल्याचे चित्र पदोपदी पहावयास मिळते. काही ठरावीक वयोमर्यादेनंतर तसेच खोडकीड, वाळवी लागल्यामुळेही वृक्ष वाळतात; मात्र याच कारणांचा ‘आधार’ घेत रसायनाचे ‘डोस’ डौलदार झाडांना देऊन हिरव्या झाडांची वाढ संपुष्टात आणण्याचे प्रकार शहर व परिसरात सर्रास सुरू असल्याचे बोलले जात आहे.खोडकीड, वाळवी, उदयी मातीसारखी दिसणारी कृमीची बुरशी (नेमाटोड) लागल्यामुळे झाडाचा जीव धोक्यात येतो आणि बहरलेली झाडेदेखील वाळतात; मात्र गंगापूररोड, गंगापूर, तपोवन, आनंदवली, मखमलाबाद, देवळाली कॅम्प, टाकळी, विल्होळी, अंबड आदि परिसरात असलेल्या वृक्षसंपेदमध्ये बहुसंख्य वृक्षांवर वाळवी व खोडकीडीचा प्रादुर्भाव झाला नसला तरी ती वाळलेली दिसतात. यामध्ये काही वृक्षांच्या खोडाची बुंध्यापासूनच साल काढून टाकण्यात आली असून यामधून मानवी विकृ तीही स्पष्ट होते. झाडे बहरण्याऐवजी निष्पर्णच अधिक होत आहे. वाळलेले झाड तोडताना कोणत्याही प्रकारचा आक्षेप कोणाकडूनही घेतला जात नाही. त्यामुळे झाड वाळले की त्याच्या बुंध्यावर घाव घालून मिळणाऱ्या लाकडाची विक्री करण्याचा ‘उद्योग’करणारी यंत्रणाही यामागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. संध्याकाळनंतर तपोवन, पाथर्डी, गौळाणे, वडनेर, संसरी, गंगापूररोड या भागातून थेट वृक्षांची तोड करून फांद्या भरून वाहतूक करणारी वाहनेही नजरेस पडतात, असे काही पर्यावरणप्रेमींनी सांगितले. परिसरांवर लक्ष ठेवून वृक्षांना रसायनांचे ‘डोस’ देऊन झाडे मृत केली जात आहेत.