शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कविता आत्म्याचा स्वर असते : तन्वी अमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 01:29 IST

व्यक्ती जे वाचते आणि ज्यांच्या सहवासात जगते त्यांच्या विचारांचा तिच्यावर आपोआप प्रभाव पडत जातो. विचारी जणांच्या सहवासात आल्याने प्रत्येक जण परिपूर्ण होतो. इंदिराबाई, शांताबाई साहित्याचा माझ्या कवितांवरही त्यांचा प्रभाव जाणवतो, तसेच कविता मानवी जीवनाच्या आत्म्याचा स्वर असते, असे प्रतिपादन कवयित्री आणि लेखिका तन्वी अमित यांनी केले.

ठळक मुद्देआवर्ती अपूर्णांक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

नाशिक : व्यक्ती जे वाचते आणि ज्यांच्या सहवासात जगते त्यांच्या विचारांचा तिच्यावर आपोआप प्रभाव पडत जातो. विचारी जणांच्या सहवासात आल्याने प्रत्येक जण परिपूर्ण होतो. इंदिराबाई, शांताबाई साहित्याचा माझ्या कवितांवरही त्यांचा प्रभाव जाणवतो, तसेच कविता मानवी जीवनाच्या आत्म्याचा स्वर असते, असे प्रतिपादन कवयित्री आणि लेखिका तन्वी अमित यांनी केले.

 

तन्वी अमित लिखित व शब्दमल्हार प्रकाशित ‘आवर्ती अपूर्णांक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

 

रविवारी (दि. १०) कुसुमाग्रज स्मारकात पार पडले. या प्रकाशन समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. अनोख्या पद्धतीने साजरा झालेल्या प्रकाशन समारंभ पियू शिरवाडकर, पीयूष नाशिककर, जाई सराफ, स्वानंद बेदरकर यांच्या काव्य वाचनाने तन्वी अमित यांच्या कवितेचे पदर उलगडत गेले. उपस्थित कवितांना नाशिककर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

 

तन्वी अमित म्हणाल्या, कवयित्रीच्या कविता आत्मकथन करणाऱ्याच असतात. त्यामुळे सर्व भाषांतील साहित्यात स्त्रीत्वाच्या हरळीची मुळे पसरलेली आहेत. कविता ही आत्मस्वराची प्रक्रिया असून, त्यांच्यामुळे आपल्याला स्वर मिळतो. कवीने स्वत:च्या मनाचा तळ शोधल्यास वाचकांच्या मनाचा तळ मिळतो. स्वानंद बेदरकर यांनी सादर केलेल्या ‘गुंता’ कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक