शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

संघर्षाच्या व्यथांची जाणीव करून देणारा काव्यसंग्रह

By admin | Updated: September 29, 2014 00:44 IST

लक्ष्मण महाडिक : ‘तहानलेलं पाणी’चे प्रकाशन

नाशिक : संवेदना जपल्याशिवाय कवितेचा जन्म होत नसतो आणि जगण्याची व लिखाणाची गोष्ट एकच असते, ती म्हणजे मनाचा सुरू असलेला संघर्ष. निसर्गाने ओढ दिल्यानंतर बळीराजाच्या मनाच्या व्यथांची जाणीव ‘तहानलेलं पाणी’ या काव्यसंग्रहातून होते, असे प्रतिपादन कवी लक्ष्मण महाडिक यांनी केले.गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात कवी मारुती सावंत लिखित ‘तहानलेलं पाणी’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, शब्दांची गुंफण करत कवी आपल्या कविता पूर्ण करत असतो. यादरम्यान त्याचा आपल्या मनाशी संघर्ष सुरू असतो. जेव्हा एखाद्या कवीचा काव्यसंग्रह प्रकाशित होतो, तेव्हा त्याला आपल्या मेहनतीचे चीज झाले असे वाटते. आपली कविता जनसामान्यांच्या हातात पडते तेव्हा कवीला होणारा आनंद हा गगनात मावेनासा असतो. याप्रसंगी व्यासपीठावर सावंत यांच्या मातोश्री सरस्वती सावंत, पी. एम. वाकडे, जी. जी. सोनार, विष्णू गोरे, शीतल सावंत, मारुती सावंत उपस्थित होते. सावंत यांनी लिहिलेल्या कवितांमधून शेतकऱ्यांच्या व्यथांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी सावंत यांनी काव्यसंग्रहातील काही कविता सादर करून उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेतला. सूत्रसंचालन अलका कुलकर्णी यांनी केले. (प्रतिनिधी)