शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्लॅस्टिकयुक्त शेततळी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:42 IST

नाशिक : शासनाच्या अनुदानाच्या भरवशावर शेततळे करणाऱ्या शेतकऱ्यांकडून जुलै ते सप्टेंबर याकाळात तळ्यात प्लॅस्टिक टाकले जाते, परंतु कृषी विभागाकडून ...

ठळक मुद्देशासनाच्या अनुदानाच्या भरवशावर शेततळे करणाऱ्या शेतकऱ्यांकडून जुलै ते सप्टेंबर याकाळात तळ्यात प्लॅस्टिक टाकले जाते, परंतु कृषी विभागाकडून अशा शेतकºयांना अनुदान दिले जात नसल्याने ज्या ज्या शेतकºयांनी शेततळ्यात प्लॅस्टिक टाकले आहे त्यांना अनुदान देण्यात यावे,

नाशिक : शासनाच्या अनुदानाच्या भरवशावर शेततळे करणाऱ्या शेतकऱ्यांकडून जुलै ते सप्टेंबर याकाळात तळ्यात प्लॅस्टिक टाकले जाते, परंतु कृषी विभागाकडून अशा शेतकºयांना अनुदान दिले जात नसल्याने ज्या ज्या शेतकºयांनी शेततळ्यात प्लॅस्टिक टाकले आहे त्यांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी नाशिक जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांनी कृषिमंत्री दादा भुसे व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.बनकर यांनी म्हटले आहे, येवला तालुक्यातील कृषि विभागांतर्गत साधारणत: दोन हजार शेतकरीबांधवांनी शेततळे कागदासाठी अर्ज केलेले असून, कांदा चाळीसाठी साडेतीन हजार अर्ज भरलेले आहेत. असे असतानाही शेततळ्याचे अनुदान फक्त तीनशे शेतकºयांना मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित शेतकºयांना अनुदान मिळण्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. प्लास्टिकमुळे शेततळ्याचे पाणी शेतकºयांना जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत पुरते. परंतु कृषी खात्याकडून जोपर्यंत शेततळ्याला मंजुरी दिली जात नाही तोपर्यंत शेततळ्यात प्लॅस्टिक टाकू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.असाच प्रकार कांदाचाळींच्या बाबतीत झाला आहे. एकट्या येवला तालुक्यातील साडेतीन हजार शेतकºयांनी त्यासाठी अर्ज केलेले असून, येवला तालुक्यासाठी फक्त ४८० कांदाचाळ मंजूर झालेल्या आहेत. यावर्षी कांदा पिकास चांगला भाव मिळाल्याने व उन्हाळ कांद्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरीवर्गाचा कांदाचाळ बांधण्याकडे कल वाढलेला आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदFarmerशेतकरी