शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे धरणे

By admin | Updated: July 11, 2014 00:34 IST

प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे धरणे

नाशिक : ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने मुंबईला आझाद मैदानावर विभागनिहाय धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास १६ जुलैपासून राज्यभरात बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे युनियनने स्पष्ट केले आहे.ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करणे, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतनात वाढ करणे, कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षांचा कालावधी सेवेत दाखल झाल्यापासून सेवेत ग्राह्ण धरणे, वीस ग्रामपंचायतींमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करणे, ग्रामसेवकांना ११०० ऐवजी कायम प्रवास भत्ता म्हणून तीन हजार रुपये करण्यात यावा, ग्रामसेवकांच्या बदलीचे धोरण एकच ठेवण्यात यावे, गेल्या चार-पाच वर्षांपासून राज्य सरकारी दरबारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मांडून वेळोवेळी त्यासंदर्भात बैठका घेऊनही सरकारने त्यावर निर्णय न घेतल्याने अखेर ग्रामसेवक युनियनने आंदोलनाचे पाऊल उचलले असून, राज्यातील २३ हजार ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी झाले असून, त्यामुळे राज्यातील २७ हजार ९२७ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाल्याचा दावा ग्रामसेवक युनियनने केला असून, ही आरपारची लढाई आहे. जोपर्यंत मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन सरकार देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.१६ जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची धार तीव्र करण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एल. जी. गायकवाड, उपाध्यक्ष खाशाबा जाधव, कोषाध्यक्ष बापू अहिरे, अनिल कोल्हे, संजय पाटील, उमाजी बोरसे यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)