शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
3
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
4
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
5
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
6
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
7
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
8
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
9
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
10
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
11
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
12
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
13
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
14
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
15
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
16
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
17
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
18
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
19
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

डाळिंब बाग नुकसानग्रस्तांना विमा रक्कम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 18:12 IST

सिन्नर: तालुक्यात अतिवृष्टी, निसर्ग चक्री वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकर्‍यांनी डाळिंब बागेंचा विमा काढूनही संबंधित विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना ठेंगा दाखविण्यात आला असून नुकसानग्रस्तांना विमारक्कम मिळावी यासाठी सिन्नर तालुका शेतकरी संघटनेने तहिसलदार राहुल कोताडे यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्दे शेतकरी संघटनेचे तहसिलदारांना निवेदन

सिन्नर: तालुक्यात अतिवृष्टी, निसर्ग चक्री वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकर्‍यांनी डाळिंब बागेंचा विमा काढूनही संबंधित विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना ठेंगा दाखविण्यात आला असून नुकसानग्रस्तांना विमारक्कम मिळावी यासाठी सिन्नर तालुका शेतकरी संघटनेने तहिसलदार राहुल कोताडे यांना निवेदन दिले आहे.खरीप हंगाम 201 9 मध्ये एस.बी.आय. जनरल इन्युरन्स कंपनीचा इन्श्युरन्स काढला होता. तरी सिन्नर तालुक्यामध्ये डाळींब बाग शेतकर्‍यांनी 2019 मध्ये काढलेल्या खरीप हंगामामध्ये इन्श्युरन्स अतिवृष्टीमुळे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे संपुर्ण बागेचे 100 % नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे पंचनामे सुध्दा झाले होते. शासन दरबारी त्याचे रेकॉर्डसुध्दा झाले होते. मात्र इन्श्युरन्स कंपनीने शेतकर्‍यांस एकही रुपया दिला नाही व शेतकर्‍यांची पुर्ण वार्षिक उत्पन्न बुडाले, शेतकरी कर्जबाजारी झाला. इन्श्युरन्स कंपनीला काहीही फरक पडला नाही व आता परत नविन इन्श्युरन्स काढण्यासाठी जाहीरात चालु आहे. सर्व शेतकर्‍यांना त्यांचे झालेल्या नुकसानीचा इन्श्युरन्स त्वरीत कंपनीने शेतकर्‍याच्या खात्यावर पुर्णतः जमा करावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना संपुर्ण जिल्ह्यात व राज्यात आंदोलन उपोषण करील असा इशारा देण्यात आला.निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, रमेश पगार, शांताराम पगार, बारकु पगार आदींसह शेतकर्‍यांची नावे व सह्या आहेत. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी