शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पाटविहीरकरांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 17:40 IST

कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यासाठी पाटविहीरकरांची १२ वर्षापूर्वी जमीन संपादित केली, सिंचनाची सोय होईल म्हणून कुणीही कालव्यांना विरोध केला नाही.

कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यासाठी पाटविहीरकरांची १२ वर्षापूर्वी जमीन संपादित केली, सिंचनाची सोय होईल म्हणून कुणीही कालव्यांना विरोध केला नाही. कालव्यांना शेतजमीन सढळ हाताने दिली तरी त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. कालव्याच्या कामांची कहाणी होऊन कालवे झाले पण शेतापर्यंत काय गावापर्यंत अद्याप पाणीच पोहोचलेच नाही. त्यामुळे आज गावाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे पुनंदमधून आधी आम्हांला पाणी द्या मग इतरांचा विचार सरकारने करावा, तहानलेल्या आदिवासींची तहान भागवा एवढीच अपेक्षा पाटविहीरच्या आदिवासी जनतेने व्यक्त आहे१३ वर्षांपूर्वी पुनंद प्रकल्पांतर्गत सुळे येथील सिद्धेश्वर बंधाऱ्यापासून सुळे उजव्या कालवा काढण्यात आला. २१ कि.मी.चा कालवा पाटविहीर गावापर्यंत येतो. परंतु या कालव्याच्या कामात अनेक त्रुटी राहिल्याने त्याची झळ या भागातील जनतेला बसत असून आज दुष्काळाशी दोन हात करत या गावातील महिला पाणी टंचाईचा मुकाबला करीत आहे. सुळे उजव्या कालव्याची दुरु स्ती होऊन देखील पाटविहीर गावापर्यंत पाणी पोहचू शकले नाही. आता पुन्हा दुरु स्ती व अन्य कामे चालू आहे. या कालव्याचे पाणी पाटविहीर गावापर्यंत आल्यास येथील दुष्काळ कायमस्वरूपी संपणार आहे.आज पाटविहीर गावात भीषण पाणी टंचाई आहे.आदिवासी महिलांना मिळेल त्या ठिकाणाहून पायपीट करीत पाणी आणावे लागत आहे.

टॅग्स :Waterपाणी