शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

बिबट्याच्या वास्तव्यामुळे घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 16:24 IST

वटार : येथील सावतावाडी परिसरात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असुन दररोज शेतकऱ्यांच्या जनावरांचा फडश्या पाडत आहे. बुधवारी (दि.१२) मध्यरात्री विंचुरे शिवारातील रविंद्र जाधव यांच्या दोन शेळ्या ठार केल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. दररोज सायंकाळच्या सुमारास बिबट्या दर्शन देतो. त्यामुळे पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरे मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

ठळक मुद्देवटार : मध्यरात्री शेतकऱ्याच्या दोन बकºया केल्या फस्त

लोकमत न्युज नेटवर्कवटार : येथील सावतावाडी परिसरात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असुन दररोज शेतकऱ्यांच्या जनावरांचा फडश्या पाडत आहे. बुधवारी (दि.१२) मध्यरात्री विंचुरे शिवारातील रविंद्र जाधव यांच्या दोन शेळ्या ठार केल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. दररोज सायंकाळच्या सुमारास बिबट्या दर्शन देतो. त्यामुळे पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरे मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी धास्तावला आहे.गेल्या सहा महिन्यात सहा ते सात वेळा हल्ले करून २०-२५ मुक्या प्राण्यांचा बळी गेला. एक महिन्यापासुन वनविभागाने लावलेला पिंजरा काहीच उपयोगात आलेला नाही. गेल्या अनेक दिवसापूर्वी सावतावाड शिवरात बिबट्याचा वावर आहे. सावतावाडी परिसरात बिबट्याचा बºयाच दिवसापासून वावर असून शेतकºयांना दिसत आहे. दरववर्षी पाण्याचा शोधात येथे बिबट्या येतात. पाळीव प्राणी फस्त करतआहे. यापरीसरात लपण्यासाठी मोठी काटेरी जुडपे आहेत. त्याचा फायदा घेत बिबट्याचे वास्तव्य वाढले आहे.येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुग्ध व्यवसायही शेतीला जोडधंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे रात्र जागुन काढत फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे सौरक्षण करत आहेत.कोट...मध्यरात्रीच्या सुमारास जाग आली तेव्हा पाहतो तर बिबट्याने दोन बकºया मारून खात होता. आरडाओरडा करून बिबट्याला पळवला खरं पण दोन बकºया मृत झाल्या होत्या. बºयाच दिवसांपासून आम्हाला शेतात बिबटे दिसतात, त्यामुळे शेतात जाता येत नाही. सद्या संकटाना तोंड देऊन शेती व्यवस्था सुरळीत ठेवली आहे, त्यात अशी हानी होत राहिली तर आम्ही काय करायचे ? आज माझ्यावर हे संकट आले आहे, उद्या कोणावरही येऊ शकते, त्यासाठी वनविभागने तातडीच्या उपाययोजना कराव्यात.- रविंद्र जाधव, शेतकरी वटार.गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या शेतात बिबट्याचा वावर आहे. दररोज फटाके फोडून शेतात कामे करावी लागत आहेत.गडी माणसे कामाला येत नाहीत. वनविभागाच्या सटाणा कार्यालयाशी संपर्क साधला असता आमची माणसे येऊन बिबट्याला पकडतील असे सांगून आमची समजुत काढत आहेत, त्या दिवसापासून कोणीही फिरून पाहिले नाही.- लक्ष्मीकांत खैरनार,शेतकरी, वटार. 

टॅग्स :Farmerशेतकरीleopardबिबट्या