शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बिबट्याच्या वास्तव्यामुळे घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 16:24 IST

वटार : येथील सावतावाडी परिसरात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असुन दररोज शेतकऱ्यांच्या जनावरांचा फडश्या पाडत आहे. बुधवारी (दि.१२) मध्यरात्री विंचुरे शिवारातील रविंद्र जाधव यांच्या दोन शेळ्या ठार केल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. दररोज सायंकाळच्या सुमारास बिबट्या दर्शन देतो. त्यामुळे पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरे मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

ठळक मुद्देवटार : मध्यरात्री शेतकऱ्याच्या दोन बकºया केल्या फस्त

लोकमत न्युज नेटवर्कवटार : येथील सावतावाडी परिसरात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असुन दररोज शेतकऱ्यांच्या जनावरांचा फडश्या पाडत आहे. बुधवारी (दि.१२) मध्यरात्री विंचुरे शिवारातील रविंद्र जाधव यांच्या दोन शेळ्या ठार केल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. दररोज सायंकाळच्या सुमारास बिबट्या दर्शन देतो. त्यामुळे पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरे मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी धास्तावला आहे.गेल्या सहा महिन्यात सहा ते सात वेळा हल्ले करून २०-२५ मुक्या प्राण्यांचा बळी गेला. एक महिन्यापासुन वनविभागाने लावलेला पिंजरा काहीच उपयोगात आलेला नाही. गेल्या अनेक दिवसापूर्वी सावतावाड शिवरात बिबट्याचा वावर आहे. सावतावाडी परिसरात बिबट्याचा बºयाच दिवसापासून वावर असून शेतकºयांना दिसत आहे. दरववर्षी पाण्याचा शोधात येथे बिबट्या येतात. पाळीव प्राणी फस्त करतआहे. यापरीसरात लपण्यासाठी मोठी काटेरी जुडपे आहेत. त्याचा फायदा घेत बिबट्याचे वास्तव्य वाढले आहे.येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुग्ध व्यवसायही शेतीला जोडधंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे रात्र जागुन काढत फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे सौरक्षण करत आहेत.कोट...मध्यरात्रीच्या सुमारास जाग आली तेव्हा पाहतो तर बिबट्याने दोन बकºया मारून खात होता. आरडाओरडा करून बिबट्याला पळवला खरं पण दोन बकºया मृत झाल्या होत्या. बºयाच दिवसांपासून आम्हाला शेतात बिबटे दिसतात, त्यामुळे शेतात जाता येत नाही. सद्या संकटाना तोंड देऊन शेती व्यवस्था सुरळीत ठेवली आहे, त्यात अशी हानी होत राहिली तर आम्ही काय करायचे ? आज माझ्यावर हे संकट आले आहे, उद्या कोणावरही येऊ शकते, त्यासाठी वनविभागने तातडीच्या उपाययोजना कराव्यात.- रविंद्र जाधव, शेतकरी वटार.गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या शेतात बिबट्याचा वावर आहे. दररोज फटाके फोडून शेतात कामे करावी लागत आहेत.गडी माणसे कामाला येत नाहीत. वनविभागाच्या सटाणा कार्यालयाशी संपर्क साधला असता आमची माणसे येऊन बिबट्याला पकडतील असे सांगून आमची समजुत काढत आहेत, त्या दिवसापासून कोणीही फिरून पाहिले नाही.- लक्ष्मीकांत खैरनार,शेतकरी, वटार. 

टॅग्स :Farmerशेतकरीleopardबिबट्या