शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भात आवणीला मजूर मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 02:05 IST

आहुर्ली : कोरोना रोगाची गडद छाया सर्वत्र पसरली असतानाच तिचा तीव्र फटका शेती व्यवसायालाही बसला आहे. इगतपुरी- त्र्यंबकेश्वर तालुका भात शेतीसह नागली, वरई आदी खरीप पिकाचे आगार मानले जाते. यंदा मात्र कोरोनामुळे खरिप लागवड खोळंबली आहे.

आहुर्ली : कोरोना रोगाची गडद छाया सर्वत्र पसरली असतानाच तिचा तीव्र फटका शेती व्यवसायालाही बसला आहे. इगतपुरी- त्र्यंबकेश्वर तालुका भात शेतीसह नागली, वरई आदी खरीप पिकाचे आगार मानले जाते. यंदा मात्र कोरोनामुळे खरिप लागवड खोळंबली आहे. आवणीच्या कामास मजूर मिळत नसल्याचे चित्र दिसून येते आहे. मजुरीचे दरही वाढल्याने शेतकरी कुटुंबत थेट रानात उतरल्याचे दिसून येत आहे.यावर्षीच्या प्रारंभापासून सुरू झालेल्या कोरोना रोगाच्या प्रसाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कालपर्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या गावखेड्यातही कोरोना पोहोचला आहे. ग्रामीण भागातही बाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने त्याचा परिणाम शेतीच्या कामांवर होत आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर हे दोन्ही तालुके भात, नागली, वरई आदी खरीप पिकासाठी प्रसिद्ध आहेत. सध्या या भागात आवणीच्या कामांनी वेग घेतला आहे. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे मजूर शेतात काम करण्यास नकार देत आहे. याचा परिणाम मजूर उपलब्धतेवर झाला आहे. पूर्वी आजूबाजूच्या गावातून, वाड्या-पाड्यावरून मजूर शेतकामासाठी आणले जात असे. मात्र कोरोनामुळे अनेक गावे स्वंयस्फूर्तीने लॉकडाऊन झाली आहेत. गावाच्या बाहेर जाणे किंवा आंगतुकास गावात प्रवेश देणे यावर काही ठिकाणी कठोर प्रतिबंध लादले गेले आहेत. यामुळे अन्यत्र ये-जा थांबल्याने मजुराच्या उपलब्धतेवर त्याचा तीव्र परिणाम झाला आहे.मजूर मिळत नसल्याने भरण्याची शेती असणाºया शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. भातासह खरीप पिकांची आवणी कशी उरकावी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.------------------मजुरीचे दर ही वाढले आहेत. ३०० रु पये प्रतिमाणसी दर, दुपारचे जेवण, दोन वेळा चहा आणि मजूर बाहेरचा असेल तर त्याचे गाडीभाडे किमान ५० रु पये अशी एकूण सरासरी पाचशे रु पयापर्यंत मजुरी द्यावी लागत आहे. दुसरीकडे पीककर्ज वाटप ठप्प आहे. तर युरिया खताची तीव्र टंचाई जाणवत आहे. युरिया खरेदीवर अन्य खत घेण्याची सक्ती दुकानदार करत असल्याच्याही तक्र ारी वाढल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक