शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

उद्योगांबरोबरच कामगारांना पॅकेज द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:21 IST

आर्थिक मंदीबाबत सरकारने उद्योगांबरोबर कामगारांनाही पॅकेज जाहीर करावे, पर्यायी धोरणांचा अवलंब करावा, मंदीमुळे बाधीत कामगारांना किमान वेतनानुसार दरमहा वेतन मिळावे, श्वेतपत्रिका काढावी यांसह विविध मागण्यांचे निवेदन सिटूच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

सातपूर : आर्थिक मंदीबाबत सरकारने उद्योगांबरोबर कामगारांनाही पॅकेज जाहीर करावे, पर्यायी धोरणांचा अवलंब करावा, मंदीमुळे बाधीत कामगारांना किमान वेतनानुसार दरमहा वेतन मिळावे, श्वेतपत्रिका काढावी यांसह विविध मागण्यांचे निवेदन सिटूच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात विविध क्षेत्रांतील कामगारांच्या परिस्थितीबाबत सरकारकडे गाºहाणे मांडण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रात आर्थिक मंदीमुळे कामगारांवर संकट ओढवले आहे. अनेक उद्योगांमध्ये काम बंद, लेआॅफ कामगार कपात, विशेषत: कंत्राटी कामगार व शिकाऊ कामगार यांना हजारोंच्या संख्येने कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यांना कुठलाही मोबदला दिला जात नाही. लघुउद्योगही मोठ्या अडचणीत आहेत. मंदीतून बाहेर पडण्यासाठी कामगार कायद्यांमधील कामगार विरोधी प्रस्तावित बदल रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.बेरोजगार कामगारांनी घेतलेल्या कर्जावरील व्याज सरकारने भरावे, मंदीचे परिणाम आणि प्रतिसाद म्हणून घ्यावयाच्या उपाययोजनांविषयी चर्चा करण्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीसमवेत आपात्कालीन बैठक बोलवावी आदी मागण्यांचे निवेदन सिटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे, देवीदास आडोळे, व्ही. डी. धनवटे, तुकाराम सोनजे, विवेक ढगे, नवनाथ शेळके आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिले.मंदीच्या संकटावर सरकारने पर्यायी धोरणे अवलंबिले पाहिजेत ज्यामुळे देशी उद्योगांना मदत होईल आणि अधिकाधिक दर्जेदार रोजगार निर्माण होतील. किमान वेतन दरमहा १८ हजारांपर्यंत वाढविण्यात यावे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर निश्चित करावा, शेतकºयांना ६५०० रुपये दरमहा किमान पेन्शनची हमी द्यावी, मंदीमुळे बेरोजगार झालेल्या कंत्राटी, एनईईएम आणि फिक्स टर्म कर्मचाºयांना राज्य सरकारकडून त्यांना पुन्हा नोकरीत काम मिळेपर्यंत किमान वेतनाच्या दरानुसार वेतन दिले पाहिजे, अशीदेखील मागणी करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय