शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ओझरच्या कारखान्यात विमाननिर्मिती, संरक्षण राज्यमंत्र्यांची माहिती, ‘एचएएल’ची निर्मिती क्षमता वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 04:56 IST

संरक्षण क्षेत्राशी निगडित उद्योग वाढीसाठी केंद्र सरकारचे प्रयत्न जोमाने सुरू असून, त्यासाठी मेक इन इंडियाच्या माध्यमातून उद्योगांना सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यास सरकार तयार आहे.

नाशिक : संरक्षण क्षेत्राशी निगडित उद्योग वाढीसाठी केंद्र सरकारचे प्रयत्न जोमाने सुरू असून, त्यासाठी मेक इन इंडियाच्या माध्यमातून उद्योगांना सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यास सरकार तयार आहे. नजीकच्या काळात ओझरच्या एचएएल या विमान कारखान्याची क्षमता वाढविण्याबरोबरच येथे लढावू विमाननिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे २०५०पर्यंत पुरेल इतके काम कर्मचाºयांना मिळेल, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.शेतकरी कर्जमुक्ती कार्यक्रमाच्या समारोपानंतर डॉ. भामरे पत्रकारांशी बोलत होते. ‘१९६२मध्ये चीनशी युद्ध झाल्यानंतर देशात संरक्षण क्षेत्राशी निगडित कारखाने उभे राहू शकले नाहीत. ४१ आॅर्डिनन्स फॅक्टरी व ९ डिफेन्सचे प्रकल्प अशा ५४ युनिटच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्राची गरज भागविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एकंदर गरज पूर्ण करण्यात हे युनिट कमी पडले. संरक्षण क्षेत्राशी निगडित साहित्यासाठी गुणात्मक, संख्यात्मक व संशोधनात्मक पातळीवर दर्जा राखला गेला, तरच भारत चीन, अमेरिका, रशियाच्या उत्पादनाशी बरोबरी साधू शकेल. त्यामुळे अन्य उद्योगांना परवानगी देण्यासाठी सरकारने नवीन धोरण स्वीकारले, तसेच धोरण संरक्षण क्षेत्राशी निगडित साहित्यनिर्मिती कारखान्यांसाठी स्वीकारण्यात आले असून, अर्ज केल्यास अवघ्या १५ दिवसांत परवानगी दिली जाणार आहे़ 

 

टॅग्स :Indiaभारत