शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कळवणला शेतकरी वर्गाकडून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 01:55 IST

कळवण : प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे संतापाची लाट उसळली आहे. कांदा पाच हजाराच्या पुढे जाताच व्यापाऱ्यांना लक्ष्य केल्याचा आरोप होत आहे. त्याचा परिणाम गुरूवारी (दि.१५) कळवण, अभोणा, कनाशी येथील बाजार समितीत बघायला मिळाला असून कांद्याच्या दरात घसरण झाली आहे.

ठळक मुद्देमनमाडला कांद्याची १५०० क्विंटल आवक

कळवण : प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे संतापाची लाट उसळली आहे. कांदा पाच हजाराच्या पुढे जाताच व्यापाऱ्यांना लक्ष्य केल्याचा आरोप होत आहे. त्याचा परिणाम गुरूवारी (दि.१५) कळवण, अभोणा, कनाशी येथील बाजार समितीत बघायला मिळाला असून कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. गुरु वारी कळवणला सकाळच्या सत्रात गावठी सुपर कांदा दर ५२०० ते ५६७० रु पये होते तर सरासरी ४७०० ते ४८०० रु पये दर होता, गोल्टी ४००० ते ४२०० रु पये तर गोलटा ४४०० ते ४५०० रु पये तर खाद २००० ते ३२४० रु पये दर होता. २४६ ट्रॅक्टर कांद्याची आवक होती. अभोण्याला सकाळच्या सत्रात कांदा खाद २००० ते ३२०० रु पये तर उच्च प्रतीचा कांदा ४८०० ते ५५०० रु पये दर होता, मध्यम प्रतीचा कांदा ४२०० ते ४८०० रु पये तर सर्वसाधारण कांदा ३३०० ते ३८०० रु पये दर होता.मनमाड: मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरूवारी (दि.१५) १५०० क्विंटल कांद्याची आवक झाली.सकाळच्या सत्रात उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल किमान १००० रु पये व कमाल ४३७६ रु पये तर सरासरी ३८०० रु पये दर मिळाला. उन्हाळ कांदा गोल्टीला किमान २७०२ रु पये, कमाल ४००१ तर सरासरी ३६०१ रु पये प्रति क्विंटल असा दर मिळाला. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईचा कोणताही परिणाम लिलावावर दिसून आला नाही.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा