शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कांदा घसरला; शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:13 IST

येवला तालुक्याच्या पूर्व भागातील राजापूर येथे रांगडा कांदा निघण्यास सुरु वात झाली आहे, मात्र दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचप्रमाणे शासनाने तत्काळ कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या मका आणि कांद्याचे दर कमी होत चालल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देयेवला : निर्यातबंदी उठविण्याची मागणी; खर्च भरून निघेना

राजापूर : येवला तालुक्याच्या पूर्व भागातील राजापूर येथे रांगडा कांदा निघण्यास सुरु वात झाली आहे, मात्र दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचप्रमाणे शासनाने तत्काळ कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.सध्या मका आणि कांद्याचे दर कमी होत चालल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे. खर्चही भरून निघेल की नाही, याची चिंता सतावत असल्याने शेती व्यवसाय धोक्यात आल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. पांढऱ्या सोन्याला फक्त पाच हजारापर्यंत दर असून, व्यापारी मनाचा दर शेतकऱ्यांना देत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकºयाची आहे, परंतु सध्या लागवड केलेल्या कांदा लागवडीमध्ये साधारण शेतकºयांची दहा गुंठ्यापासून तर एक एकरापर्यंत कांदा लागवड झालेली आहे. उत्पादनही भरघोस निघाले आहे, मात्र दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.राजापूर येथे सध्या थोड्याफार प्रमाणात का होईना कांदा काढणीला सुरु वात आहे. त्यातच मजुरीचे दर हे वाढल्याने अडचणीत भर पडली आहे. यावर्षी हवामान बदलामुळे कांदा पिकाला जगविण्यासाठी कीटकनाशक व फवारणीचा मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला असताना या हजार ते पंधराशे रु पये दरामध्ये केलेला खर्च वसूल होतो की नाही यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहे. त्यामुळे शासनाने निर्यातबंदी उठवून शेतकºयांच्या मालाला हमीभाव मिळेल असे धोरण अवलंबून शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी सध्या शेतकºयांची आहे.सध्या कांद्याचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नसल्याने कांद्याला आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला आहे, परंतु दर कमी होत असल्याने केलेला खर्चही वसूल होतो की नाही, याची चिंता लागली आहे. हजार ते पंधराशे रु पये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शासनाने निर्यातबंदी उठवावी, जेणेकरून शेतकºयांना दोन पैसे मिळतील व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल.- गोकुळ वाघ, कांदा उत्पादक शेतकरी, राजापूर

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा