शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कांद्याच्या दरात घसरण

By admin | Updated: December 12, 2015 23:47 IST

तरीही किरकोळ भाव जास्तच

पूर्वा सावजी / गायत्री जेऊघाले ल्ल नाशिकडिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झाल्याने एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करीत असताना दुसरीकडे अद्यापही किरकोळ विक्रीच्या दरात काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग सरासरी दहा रुपये दराने कांदा विकत असताना ग्राहकांना मात्र तो सुमारे २५ रुपये किलो दरानेच खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील १५ दिवसांत कांद्याच्या भावात क्विंटलमागे १५०० रुपयांची घसरण झालेली दिसून येते. म्हणजेच कांद्याचे आताचे भाव ९०० ते १२०० रुपये क्विंटल आहे. व्यापारीवर्ग शेतकऱ्यांकडून कांदा घेताना ९ ते १२ रुपये किलोने घेतो. हाच कांदाविक्रेते आणखी भाव वाढवून ग्राहकांना तो कांदा २० ते २५ रुपये किलोने मिळतो. यामध्ये शेतकरी आणि ग्राहक यांचेच नुकसान होते. नाशिक शहरात वेगवेगळ्या भागात कांद्याचे वेगवेगळे भाव आढळून येतात. भद्रकाली परिसरात १८ रुपये किलोने कांदा मिळतो आणि तोच कांदा कॉलेजरोड, गंगापूररोड भागात २५ रुपये किलोने ग्राहकांपर्यंत पोहोचतो.सहा ते आठ महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव गगनाला भिडलेले होते. आज जो कांदा ९०० ते १२०० रुपये क्विंटलप्रमाणे मिळतो, तोच कांदा आधी सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे बाजारात उपलब्ध होता, परंतु आता नवीन कांद्याचे उत्पन्न निघाल्याने कांद्याच्या दरात घसरण झालेली दिसते.