शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कांदा अनुदान नव्हे हे तर जखमेवर मीठ..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 17:48 IST

सिन्नर : १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केल्यानंतर कांद्याचे आगार असलेल्या सिन्नर तालुक्यातील शेतकºयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला.

सिन्नर : १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केल्यानंतर कांद्याचे आगार असलेल्या सिन्नर तालुक्यातील शेतकºयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला. २०० रुपये अनुदान देणे म्हणजे शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया अनेक शेतकºयांनी व्यक्त करतांनाच या दोनशे रुपयांत उत्पादन खर्चही फिटणार नसल्याचे शेतकºयांनी म्हटले आहे. बाजार समितीचे पदाधिकारी व कांदा व्यापाºयांनीही शेतकºयांची बाजू लावून धरली असून किमान पाचशे रुपये अनुदान जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कांदा अनुदान देण्याऐवजी सातबारा कोरा करावा अशी मागणीही शेतकºयांनी यानिमित्ताने पुन्हा केली आहे.अवर्षणग्रस्त सिन्नर तालुका असला तरी येथे कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतकºयांनी वेळप्रसंगी टॅँकरने पाणी भरुन कांद्याचे पीक वाचविले. तळहाताच्या फोडाप्रमाणे शेतकºयांनी कांद्याचे पीक सांभाळले. मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कांद्याला मातीमोल भाव मिळाला. जिल्ह्यात शेतकºयांनी अनेक ठिकाणी कांदाफेक आंदोलन केले. रस्त्यावर कांदा फेकून शेतकºयांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली होती.

टॅग्स :onionकांदा