शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

ढगाळ हवामानामुळे कांदा उत्पादक चिंतेत मेशी : रब्बी पिकांवर रोगराईचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:46 IST

मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह परिसरात सध्या अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होते तसेच अधूनमधून धुके आणि जास्त प्रमाणात दव पडत असल्याने बळीराजाची धाकधूक वाढत चालली आहे. मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान

मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह परिसरात सध्या अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होते तसेच अधूनमधून धुके आणि जास्त प्रमाणात दव पडत असल्याने बळीराजाची धाकधूक वाढत चालली आहे. मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.अक्षरश: शेतांमध्ये महिनाभर पाणी साचलेले होत,े यामुळे मका, बाजरी, भुईमूग आदींसह कांदा या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातुन सावरत नाही तोवर पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. ढगाळ हवामानामुळे कांदा पिकांचे नुकसान झाले आहे.पावसाळी कांदा पूर्णपणे पाण्यात वाया गेला असतानाच आता ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर रोगाचे आगमन झाले आहे. त्यामुळे काय करावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असताना आता अजून वातावरणातील बदलामुळे आताची पिकेही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी