शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

धुक्यामुळे कांदा पिक मावा,करपाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 17:41 IST

जळगाव नेऊर : परिसरात सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने पाऊस दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने ग्रासले आहे. महागडी किटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करुनही उपयोग होत नसला तरी पीक वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देउत्पादक चिंतित: उत्पादन घटण्याची शक्यता

सध्या उन्हाळ कांदा लागवडीला सुरुवात झाली असून जळगाव नेऊर परिसरात तीन महिन्यांपासून ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याची थंडी तसेच दररोज पडणारे दव आणि धुके,पाऊस यामुळे कांदा जमिनीतच सडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अगोदरच लाल कांदा रोपे जमिनीतच सडल्याने व लागवड केलेला कांदाही दुषीत हवामानामुळे करपा आणि बुरशीजन्य रोगाच्या विळख्यात सापडल्याने उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. उन्हाळ कांदा व लाल कांदा बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झशले आहेत. परतीच्या पावसापासून शेतकऱ्यांची सुरू झालेली साडेसाती अजूनही पाठ सोडायला तयार नसून आठ पंधरा दिवसातुन खराब होणाऱ्या वातावरणामुळे कांदा पिक कष्टदायक होत चालले आहे.यावर्षी पालखेड डावा कालव्याच्या पाण्यावर विक्रमी कांदा लागवड होणार असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी महागडी बियाणे उपलब्ध करुन रोपे तयार केल्याने कांदा लागवडीला मजुरांची टंचाई भासत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा