शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धुक्यामुळे कांदा पिक मावा,करपाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 17:41 IST

जळगाव नेऊर : परिसरात सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने पाऊस दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने ग्रासले आहे. महागडी किटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करुनही उपयोग होत नसला तरी पीक वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देउत्पादक चिंतित: उत्पादन घटण्याची शक्यता

सध्या उन्हाळ कांदा लागवडीला सुरुवात झाली असून जळगाव नेऊर परिसरात तीन महिन्यांपासून ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याची थंडी तसेच दररोज पडणारे दव आणि धुके,पाऊस यामुळे कांदा जमिनीतच सडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अगोदरच लाल कांदा रोपे जमिनीतच सडल्याने व लागवड केलेला कांदाही दुषीत हवामानामुळे करपा आणि बुरशीजन्य रोगाच्या विळख्यात सापडल्याने उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. उन्हाळ कांदा व लाल कांदा बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झशले आहेत. परतीच्या पावसापासून शेतकऱ्यांची सुरू झालेली साडेसाती अजूनही पाठ सोडायला तयार नसून आठ पंधरा दिवसातुन खराब होणाऱ्या वातावरणामुळे कांदा पिक कष्टदायक होत चालले आहे.यावर्षी पालखेड डावा कालव्याच्या पाण्यावर विक्रमी कांदा लागवड होणार असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी महागडी बियाणे उपलब्ध करुन रोपे तयार केल्याने कांदा लागवडीला मजुरांची टंचाई भासत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा