शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

विहिरींनी तळ गाठल्याने कांदा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 00:38 IST

जळगाव नेऊर : उन्हाळ्याची चाहूल लागल्याने व आठ दिवसाला कांद्याला पाणी द्यावे लागत आहे, त्यातच विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांचा कांदा आवर्तनाचे वाट पाहत आहे. आवर्तन सुटल्यास हजारो हेक्टरवरील कांद्याला संजीवनी मिळणार असून त्वरित आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

ठळक मुद्दे जळगाव नेऊर : पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनाची प्रतीक्षा

कष्टाने लावलेला उन्हाळ कांदा जगविण्यासाठी शेतकरी पाण्याची वाट पाहत असून कालवा उशिरा सुटल्यास हजारो हेक्टरवरील कांदा संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेव्हा शेतकरी मात्र आवर्तनाचे वाट पाहत आहे. कडक उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे अचानक विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांचा कांदा होरपळत आहे. हजारो रुपये केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत असताना हातातोंडाशी आलेला घास मात्र पालखेड डावा कालव्याचे उशिरा आवर्तनाने वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आवर्तन सोडून वितरीकांना पाणी सोडावे, अशी मागणी जळगाव नेऊर, पुरणगाव, जवळके, पिंपळगाव लेप, परिसरातील शेतकरी करत आहे.उशिरा लागवड संकटातयावर्षी शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी रोपांअभावी व मजुरांअभावी उशिरा झाल्या, त्यामुळे आता उन्हाची चाहूल लागली असल्याने आठ दिवसाला पाणी द्यावे लागत असल्याने व विहिरींनी तळ गाठल्याने सर्व आशा पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा