शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पाडळी फाट्यानजीक अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:31 IST

नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख फाटा येथील एका हॉटेलजवळ झालेल्या अपघातात एक जण उपचारादरम्यान ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख फाटा येथील एका हॉटेलजवळ झालेल्या अपघातात एक जण उपचारादरम्यान ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पाडळी देशमुख ते विल्होळी दरम्यान सुरू असलेली अपघातांची मालिका कधी खंडित होणार असा प्रश्न येथील नागरिकात उपस्थित होत आहे.नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख येथे एका हॉटेलजवळ नाशिकहून मुंबईकडे वेगाने जाणाऱ्या टेम्पोने (एमएच०५ डीके १०३४) समोरून चाललेल्या कंटेनरला (एमएच ४६ एएफ २०८३) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात राजेश दुलाल शेख (४२) व गौतम अथुनी हजमा (४०) दोघेही रा. उल्हासनगर, मुंबई हे गंभीर जखमी झाले. वाडीवºहे पोलीस ठाण्याचे कर्मचारी मौले, परदेशी आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर गोंदे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी अपघातात जखमी झालेल्यांना नाशिक येथील खासगी रु ग्णालयात दाखल केले. दरम्यान, राजेश दुलाल शेख याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.पाडळी फाटा ते विल्होळी दरम्यान गेल्या दोन महिन्याभरापासून लॉकडाऊन असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची व वाहनांची वर्दळ कमी असतानादेखील चार ते पाच व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. मुंबई-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुठलीही वाहने धावत नसताना महिन्यामध्ये चार ते पाच अपघात झाल्याच्या घटना घडल्या असून, यामध्ये निष्पाप जिवांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातांची मालिका अशीच सुरू राहणार की खंडित होणार असा प्रश्न नागरिक करीत आहेत. व्हीटीसी फाटा येथे गतिरोधक बसविण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू