शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गंगापूर धरणातून दीड हजार क्यूसेक पाणी झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 01:33 IST

गंगापूर धरणातून दीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने रामकुंडातदेखील मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून येत आहे. नाशिककरांच्या पारंपरिक पूरमापक असलेल्या दुतोंड्या मारु तीच्या मूर्तीच्या पायापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे.

नाशिक : गंगापूर धरणातून दीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने रामकुंडातदेखील मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून येत आहे. नाशिककरांच्या पारंपरिक पूरमापक असलेल्या दुतोंड्यामारु तीच्या मूर्तीच्या पायापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत आहे.नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. मध्यरात्रीदेखील पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शनिवारी दुपारी साडेचार वाजेपासून गंगापूर धरणातून तीन हजार क्यूसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविला गेला. आज सकाळपासून पावसाने काही प्रमाणात धरणक्षेत्रात उघडीप दिली आहे. सध्या गंगापूर धरणाचा जलसाठा ९४.२१ टक्के इतका इतका आहे. यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आंबोली, त्र्यंबकेश्वर, गौतमी, कश्यपी या परिसरात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा पाणी सोडण्यात वाढ केली जाण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.गोदावरीच्या पातळीत वाढगंगापूर धरणसमूहातील लघुप्रकल्प असलेल्या कश्यपी धरण ६२ टक्के तर गौतमी ७२ टक्के भरले आहे. पहाटे ६ वाजेपर्यंत गंगापूरमध्ये १६ तर आंबोलीत ३३, गौतमीच्या क्षेत्रात २६ आणि त्र्यंबकेश्वरमध्ये १९ मिमी इतका पाऊस पडला.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस