शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

जिल्हा परिषदेच्या दीड लाख विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:11 AM

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ टाळण्यासाठीच ऑफलाईन व ऑनलाईन शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनची ...

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ टाळण्यासाठीच ऑफलाईन व ऑनलाईन शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनची असलेली कमतरता व इंटरनेटची रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी पाहता ऑफलाईन शिक्षण घेण्याकडे मोठा कल असल्याचे म्हसकर यांनी सांगितले. शिकविण्यासाठी शिक्षकही पाडे, वाडे, वस्तीवर उपस्थित राहात असून, त्यांनाही कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.

चौकट====

खात्यांची माहिती दिल्यावर पैसे वर्ग

पोषण आहाराची रक्कम विद्यार्थी व पालकांच्या खात्यात टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली जात आहे. सर्व शंभर टक्के खात्यांची माहिती गोळा झाल्यावर ती शासनाला पाठविण्यात येईल व त्यानंतर शासन परस्पर पैसे वर्ग करणार असल्याची माहितीही म्हसकर यांनी दिली.