शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
2
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
3
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
4
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
5
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
6
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
7
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
8
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
9
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
10
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
11
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
12
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
13
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
14
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
15
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
16
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
17
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
18
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
19
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
20
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक

एलईडीसाठी आता शासनच आग्रही

By admin | Updated: December 6, 2015 23:50 IST

ऊर्जाबचत : महापालिकेत मात्र अजूनही घोळ कायम

नाशिक : एलईडी दिव्यांच्या वापरामुळे विजेची आणि पैशांची बचत होते, शिवाय त्यांच्या वापरामुळे इतर साधनांपेक्षा जास्त प्रकाश मिळतो, असा दावा करत राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने राज्यातील सर्व महापालिकांना एलईडीचा प्राधान्याने वापर करण्याचे आदेशित केले आहे. नाशिक महापालिकेत मात्र गेल्या दोन वर्षांपासून एलईडीचा घोळ सुरूच असून, स्मार्ट अ‍ॅप्सवरही दररोज विद्युत विभागाच्या तक्रारींचा वर्षाव होत असतो. विधानमंडळाच्या यावर्षीच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार अमित साटम यांनी पथदिव्यांच्या कमी प्रकाशामुळे मुलींची छेडछाड, विनयभंग तसेच गुन्हेगारी कारवाया होत असल्याची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत एलईडी दिव्यांचा वापर केल्यास विजेची व पर्यायाने पैशांची बचत होण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानुसार नगरविकास व ऊर्जा विभागामार्फत राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रात एलईडी लावण्यास प्राधान्य देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याप्रमाणे राज्य शासनाने एक परिपत्रक काढले असून, सर्व महापालिका व नगरपंचायतींना त्यांच्या क्षेत्रात एलईडी लावण्यास प्राधान्य देण्याचे व त्या माध्यमातून ऊर्जाबचत करण्याचे आदेशित केले आहे. नाशिक महापालिकेने सन २०१३ मध्येच शहरात एलईडी फिटिंग्ज लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दि. २८ आॅक्टोबर २०१३ रोजी करारनामा झाला. त्यानंतर वर्कआॅर्डरची मुदत नऊ महिने होती. संबंधित ठेकेदाराकडून ६९ हजार फिटिंग्जचा पुरवठा केला जाणार होता; परंतु ठेकेदाराने केवळ २४०९ फिटिंग्जचा पुरवठा केला. त्यातील २०० फिटिंग्ज लावण्यात आल्या. मात्र, त्यांचा पुरेसा प्रकाश मिळत नसल्याच्या तक्रारी आल्याने एलईडी प्रकरण वादग्रस्त बनत गेले. त्यातच महापालिकेने संबंधित ठेकेदारास सुमारे ८५ कोटींची बॅँक गॅरंटी दिल्याचाही मुद्दा गाजला. सध्या एलईडी प्रकरण न्यायप्रवीष्ट बनले आहे. त्यामुळे महापालिकेला शहरातील विद्युतसंबंधी येणाऱ्या तक्रारींना मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागत आहे. सदर घोळ लवकरात लवकर मिटावा आणि एलईडीचा निर्णय एकदाचा मार्गी लागावा, अशी अपेक्षा सदस्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)