शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पावसाळी गटारीत सांडपाणी जोडणाऱ्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:10 IST

महापालिकेच्या वतीने गोदावरी नदीच्या शुद्धीकरणांतर्गत गटारीचे अथवा सांडपाणी पावसाळी गटारींना जोडणाऱ्यांची शोध मोहीम सुरू झाली आहे. त्याअंतर्गत सुमारे आठ ते दहा जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नाशिक : महापालिकेच्या वतीने गोदावरी नदीच्या शुद्धीकरणांतर्गत गटारीचे अथवा सांडपाणी पावसाळी गटारींना जोडणाऱ्यांची शोध मोहीम सुरू झाली आहे. त्याअंतर्गत सुमारे आठ ते दहा जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीची पुन्हा दुरवस्था होत असून, त्या पार्श्वभूमीवर रामकुंडासह अन्य पात्रे स्वच्छ करण्यात येत आहेत.गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, त्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेतला जात आहे. रिव्हर तसेच सिव्हर वेगळे करण्याचेदेखील यापूर्वीच आदेशित करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेने पाहणीदेखील केली आहे. आता महापालिकेने अशी ठिकाणे शोधून संंबंधितांना नोटिसा पाठविणे सुरू केले आहे. परीचा बाग आणि चव्हाण मळा याठिकाणी सुमारे आठ ते दहा ठिकाणी अशाप्रकारची चुकीची गटार जोडणी केल्याचे आढळल्यानंतर महापालिकेने त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.महापालिकेच्या वतीने रामकुंड आणि परिसरातील तीन कुंड पूर्णत: रिक्त करून त्याठिकाणी स्वच्छतामोहीम राबवली जात आहे. रामकुंड परिसरातील कुंडांमध्ये कचरा आणि निर्माल्य मोठ्या प्रमाणात टाकले जाते.त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येत असून, त्यामुळे या भागातून येणारी दुर्गंधी कमीझाली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक