शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

सिन्नरचा उत्तर भाग पावसाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:14 IST

नायगाव : पावसाळा शेवटच्या चरणापर्यंत पोहोचत असताना सिन्नर तालुक्याचा उत्तर भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नायगाव खोऱ्यावर रुसलेल्या पावसामुळे सध्या खरिपाची वाताहत होत असतानाच आगामी रब्बी हंगामाच्या आशाही धूसर होऊ लागल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्दे.यंदा समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता

नायगाव : पावसाळा शेवटच्या चरणापर्यंत पोहोचत असताना सिन्नर तालुक्याचा उत्तर भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नायगाव खोऱ्यावर रुसलेल्या पावसामुळे सध्या खरिपाची वाताहत होत असतानाच आगामी रब्बी हंगामाच्या आशाही धूसर होऊ लागल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.पावसाचा चार महिन्यांचा मोसम उत्तरार्धाकडे कलला आहे. ज्या दिवसांमध्ये सिन्नरच्या उत्तर भागातील सर्वच नदी-नाले प्रवाहित होऊन विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. यंदा मात्र परस्थिती वेगळी आहे. नायगाव खोºयातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, सैनगिरी व जोगलटेंभी आदी शिवारात आत्तापर्यंत एकही जोरदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे सर्वच बंधारे, नदी-नाले आजही कोरडेठाक आहेत. परिणामी परिसरातील विहिरींनी उन्हाळ्यात गाठलेला तळ आजही कोरडाठाक आहे. त्यामुळे पावसाच्या भरवशावर पेरणी केलेले सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग आदींसह सर्वच पिके सध्या भुई धरूनच आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खरिपाचा हंगाम वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे.यंदा समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता त्याप्रमाणे अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र नायगाव खोºयात अजून एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतित आहे. मात्र नायगाव खोरे वगळून इतरत्र पडत असलेला जोरदार पाऊस नायगावकरांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस