शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरचा उत्तर भाग पावसाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:14 IST

नायगाव : पावसाळा शेवटच्या चरणापर्यंत पोहोचत असताना सिन्नर तालुक्याचा उत्तर भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नायगाव खोऱ्यावर रुसलेल्या पावसामुळे सध्या खरिपाची वाताहत होत असतानाच आगामी रब्बी हंगामाच्या आशाही धूसर होऊ लागल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्दे.यंदा समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता

नायगाव : पावसाळा शेवटच्या चरणापर्यंत पोहोचत असताना सिन्नर तालुक्याचा उत्तर भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नायगाव खोऱ्यावर रुसलेल्या पावसामुळे सध्या खरिपाची वाताहत होत असतानाच आगामी रब्बी हंगामाच्या आशाही धूसर होऊ लागल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.पावसाचा चार महिन्यांचा मोसम उत्तरार्धाकडे कलला आहे. ज्या दिवसांमध्ये सिन्नरच्या उत्तर भागातील सर्वच नदी-नाले प्रवाहित होऊन विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. यंदा मात्र परस्थिती वेगळी आहे. नायगाव खोºयातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, सैनगिरी व जोगलटेंभी आदी शिवारात आत्तापर्यंत एकही जोरदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे सर्वच बंधारे, नदी-नाले आजही कोरडेठाक आहेत. परिणामी परिसरातील विहिरींनी उन्हाळ्यात गाठलेला तळ आजही कोरडाठाक आहे. त्यामुळे पावसाच्या भरवशावर पेरणी केलेले सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग आदींसह सर्वच पिके सध्या भुई धरूनच आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खरिपाचा हंगाम वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे.यंदा समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता त्याप्रमाणे अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र नायगाव खोºयात अजून एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतित आहे. मात्र नायगाव खोरे वगळून इतरत्र पडत असलेला जोरदार पाऊस नायगावकरांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस