शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सिन्नरचा उत्तर भाग पावसाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:14 IST

नायगाव : पावसाळा शेवटच्या चरणापर्यंत पोहोचत असताना सिन्नर तालुक्याचा उत्तर भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नायगाव खोऱ्यावर रुसलेल्या पावसामुळे सध्या खरिपाची वाताहत होत असतानाच आगामी रब्बी हंगामाच्या आशाही धूसर होऊ लागल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्दे.यंदा समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता

नायगाव : पावसाळा शेवटच्या चरणापर्यंत पोहोचत असताना सिन्नर तालुक्याचा उत्तर भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नायगाव खोऱ्यावर रुसलेल्या पावसामुळे सध्या खरिपाची वाताहत होत असतानाच आगामी रब्बी हंगामाच्या आशाही धूसर होऊ लागल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.पावसाचा चार महिन्यांचा मोसम उत्तरार्धाकडे कलला आहे. ज्या दिवसांमध्ये सिन्नरच्या उत्तर भागातील सर्वच नदी-नाले प्रवाहित होऊन विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. यंदा मात्र परस्थिती वेगळी आहे. नायगाव खोºयातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, सैनगिरी व जोगलटेंभी आदी शिवारात आत्तापर्यंत एकही जोरदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे सर्वच बंधारे, नदी-नाले आजही कोरडेठाक आहेत. परिणामी परिसरातील विहिरींनी उन्हाळ्यात गाठलेला तळ आजही कोरडाठाक आहे. त्यामुळे पावसाच्या भरवशावर पेरणी केलेले सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग आदींसह सर्वच पिके सध्या भुई धरूनच आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खरिपाचा हंगाम वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे.यंदा समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता त्याप्रमाणे अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र नायगाव खोºयात अजून एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतित आहे. मात्र नायगाव खोरे वगळून इतरत्र पडत असलेला जोरदार पाऊस नायगावकरांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस