शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

नाशिक शहरात ध्वनी प्रदुषाचा दणदणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 18:58 IST

नाशिक- राज्यात सर्वाधिक चांगले हवा पाणी असलेल्या नाशिक शहराविषयी आजही राज्यस्तरावर चांगले मत असले तरी दिवसेंदिवस प्रदुषणात वाढ होत आहे. विशेषत: नाशिक महापालिकेने सालाबादाप्रमाणे केलेल्या पर्यावरण अहवालात ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्दे धोकादायक पातळीवर ‘आवाज’ पर्यावरण तपासणी अहवालाचा निष्कर्ष

नाशिक- राज्यात सर्वाधिक चांगले हवा पाणी असलेल्या नाशिक शहराविषयी आजही राज्यस्तरावर चांगले मत असले तरी दिवसेंदिवस प्रदुषणात वाढ होत आहे. विशेषत: नाशिक महापालिकेने सालाबादाप्रमाणे केलेल्या पर्यावरण अहवालात ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दरवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान शहराच्या विविध भागात पर्यावरण विषयक चाचण्या घेतल्या जातात. तसेच ध्वनी आणि वायु प्रदुषणाचे मापन केले जाते. सदरचा अहवाल पुढिल वर्षीच्या जुन महिन्याच्या आत महासभेवर ठेवणे बंधनकारक असते. त्यानुसार गेल्यावर्षीही एका खासगी एजन्सीमार्फत शहराच्या विविध भागात सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार शहराच्या अनेक भागात ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे आढळले आहे. त्यात शहरात अत्यंत गजबजेल्या आणि वाहनांची गर्दी तसेच वाहतूक कोंडी असलेल्या भागात ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले असून त्यात व्दारका चौफुली, पंचवटी तसेच सीबीएस याठिकाणी दिवसा ५५ ते ६५ डेसीबल ध्वनीमर्यादा असताना प्रत्यक्षात मात्र तेथे ७० डेसीबल पेक्षा अधिक डेसीबल आवाज होत असल्याने सर्वेक्षणात आढळले आहे.

महापालिकेच्या दरवर्षीच्या या प्रदुषण तपासणी अहवालांनतर महापालिकेने दरवर्षी प्रमाणे शहरात १९ शांतता क्षेत्र करण्यात आले आहेत. रस्ता रूंदीकरण करून वाहन कोंडी फोडली जात आहे, अशाप्रकारची दरवर्षीच्याच उपाययोजना कथन केल्या आहेत. पर्यावण हा शहराच्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाचा विषय असताना त्यावर महासभेत एकाही नगरसेवकाने चर्चा केली नाही की जाब विचारलेला नाही.

टॅग्स :Nashikनाशिकpollutionप्रदूषण