शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

अभय योजनेचा पालिकेला ‘नो इफेक्ट’

By admin | Updated: April 24, 2015 00:01 IST

एलबीटी : २३ दिवसांत ५० कोटींची वसुली

नाशिक : एलबीटी न भरणाऱ्या करबुडव्या व्यापाऱ्यांसाठी राज्य सरकारने दंड व व्याज माफीची अभय योजना लागू करण्याची घोषणा केली असली आणि अद्याप त्याची अंमलबजावणी सुरू झाली नसली तरी या घोषणेचा कोणताही परिणाम नाशिक मनपाच्या एलबीटी वसुलीवर झाला नाही. २३ दिवसांत मनपाच्या खजिन्यात सुमारे ५० कोटी रुपये जमा झाले आहेत. महिनाभरात सरचार्जसह वसुली ६२ कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी वर्तविला आहे.राज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली आहे. तत्पूर्वी एलबीटीचा भरणा न करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मूळ रक्कम अदा करावी, त्यांना दंड व व्याज माफ केले जाईल, अशी अभय योजना सरकारने घोषित केली आहे. त्याचा राज्यातील मनपांच्या वसुलीवर परिणाम होत आहे. मात्र, नाशिक मनपात या योजनेच्या घोषणेचा कोणताही परिणाम जाणवलेला नाही. २३ दिवसांत एलबीटीच्या माध्यमातून तब्बल ५० कोटी रुपये जमा झाले आहेत. एक टक्का सरचार्जची सुमारे पाच कोटी रुपये धरून महिनाअखेर वसुली ६० ते ६२ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची चिन्हे आहेत.