शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

निफाडचा पारा १० अंशांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 13:11 IST

सायखेडा: निफाड तालुक्यातील थंडीचे वाढते प्रमाण आणि पहाटे पसरलेली धुक्याची चादर यामुळे महाबळेश्वरच्या थंडीची अनुभूती तालुक्यात येत आहे.

सायखेडा: निफाड तालुक्यातील थंडीचे वाढते प्रमाण आणि पहाटे पसरलेली धुक्याची चादर यामुळे महाबळेश्वरच्या थंडीची अनुभूती तालुक्यात येत आहे. निफाडचा पारा १० अंशांवर आला आहे.राज्यात सर्वात थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर आहे. हिवाळ्यातील थंडी अनुभवायची असल्यास हिवाळा ऋतूत एकदातरी महाबळेश्वरची सहल करावी आणि थंडीची मजा लुटावी अस म्हटलं जातं, मात्र हा अनुभव आता निफाड तालुक्यात येत आहे. दिवस लहान होत असल्याने सायंकाळी सहा वाजता अंधार पडतो. सात वाजता खेड्यातील घरांपुढे शेकोटी पेटवल्या जातात. लहान मुले, माणसे, वृद्ध माणसे रात्रि उशीरपर्यंत थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेकोटीची आश्रय घेत आहे. निफाड तालुक्यात गोदावरी ,कादवा, बाणगंगा , विनिता, नदीचे खोरे आहे, काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, ऊसाचे शेती, द्राक्षाचे मळे, नगदी पिकांची शेती असा सुजलाम सुफलाम असलेला भौगोलिक परिसर आण िनांदूरमध्यमेश्वर धरनाचा पाणथळ ,दलदलीचा प्रदेश यामुळे मोठ्या प्रमाणावर थंडी असते ,मागील दोन वर्षे सातत्याने ० अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली आहे. हिमकन आणि गोठलेले पाणी, पिकांच्या पानावर, ऊसाच्या पाचटावर, घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर अनेक वेळा हिमकन दिसले आहे ,यंदा जरी आध्याप तसा प्रकार दिसला नसला तरी , आठ दिवसांपासून सातत्याने थंडी वाढत असल्याने लवकरच तशी वेळ येईल असं जाणकार सांगत आहेतवाढत्या थंडीचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसतो, भुरी रोगाचा प्रादुर्भाव आण िमण्यांची थांबलेली फुगवण शेतकर्यांची डोकेदुखी ठरतेकांदा , गहू, हरबरा या पिकांना फायदेशीर असणारी थंडी द्राक्ष पिकाला मात्र मारक ठरते.------------------------------राज्यात सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण महाबलेश्वर असले तरी काही वर्षापासून निफाडचा घसरणारा पारा आणि वाढते थंडीचे प्रमाण यामुळे महाबळेश्वरचे गुड फिल निफाड तालुक्यात होत आहे. सायंकाळी सहा वाजता सुरु होणारी थंडी दिवसभर काही प्रमाणात सुरु असते. सद्या तालुक्यात कुल कुल वातावरण निर्माण झाले आहे.-डॉ विजय डेर्ले, सायखेडा---------------------------थंडीच्या वाढत्या प्रमाणाने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहे , इतर पिकांसाठी मात्र थंडी अनुकूल आहे, कांदा, गहू, हरबरा, ऊस या पिकांना थँडी फायदेशीर ठरत आहे. थंडीमुळे पिके जोमदार होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते, द्राक्ष मात्र भुरी आणि मण्यांच्या फुगवणीवर त्याचा परिणाम होत असतो-वाळू जाधव, शेतकरी

टॅग्स :Nashikनाशिक