शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

दुष्काळ निवारण कक्ष स्थापनेसंदर्भात शून्य कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:05 IST

दुष्काळाची दाहकता वाढत असताना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी ३ नोव्हेंबर रोजी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. परंतु, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : नागरिकांना मदतीची प्रतीक्षा

नामदेव भोर। नाशिक : जिल्ह्णात दुष्काळाची दाहकता वाढत असताना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी ३ नोव्हेंबर रोजी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. परंतु, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह दुष्काळग्रस्त भागातील नागरिक जिल्हा परिषदेकडून मिळणाºया मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.राज्य शासनाने नाशिक जिल्ह्णातील आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहेत. मात्र दुष्काळी परिस्थिती पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी व चाºयाचा प्रश्न बिकट होत असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्षच्या घोषणेशिवाय अन्य कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे जिल्हा परिषद सत्ताधारी आणि प्रशासनाची ग्रामीण भागातील प्रश्नांसंबंधी असलेली उदासीनता समोर आली आहे.दुष्काळ घोषित झालेल्या आठ तालुक्यांशिवाय पश्चिम भागातील तालुक्यांतील पिके वाया गेलेली असल्याने या तालुक्यांमध्येदुष्काळी परिस्थिती आहे. यासाठी सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्यांनी केली होती. त्यानुसार जिल्हापरिषद अध्यक्ष शीतल सांगळेयांनी जिल्हा परिषद अंतर्गत स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले.परंतु, स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्षाच्या निर्मितीविषयी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने दुष्काळग्रस्तांची ही अपेक्षा फोल ठरली असून, जिल्ह्णातील दुष्काळग्रस्त जिल्हा परिषदेतर्फे दुष्काळ निधीतून मदत मिळण्याच्या प्र्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यातील शेतक ºयांनानुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसह चारा छावणी अथवा जनावरांच्या संगोपणासाठीजिल्हा परिषदेकडून ठोस मदत मिळण्याची अपेक्षा निर्माण झालेली आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदdroughtदुष्काळ