शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

निफाड @ 2.8 अंश सेल्सिअस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 02:08 IST

निफाड तालुक्यात थंडीने ठाण मांडले असून, तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. रविवारी (दि. ३०) कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात २.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका गारठून गेला आहे.

ठळक मुद्देनीचांकी तापमान : अवघा तालुका गारठलावºहाडी मंडळींनी लॉन्सबाहेरच ठोकला तळ

निफाड : तालुक्यात थंडीने ठाण मांडले असून, तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. रविवारी (दि. ३०) कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात २.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका गारठून गेला आहे.गुरुवारी, दि. २७ रोजी या तालुक्यात १.८ सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने मागील वर्षाचा ६ अंश सेल्सिअस तापमानाचा विक्र म मोडला गेला होता. शुक्र वारी (दि.२८) ४ अंश सेल्सिअस तर शनिवारी (दि २९) ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पारा अधिक खाली येत रविवारी (दि ३०) २.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने निफाडकर गारठून गेले आहेत. गेल्या आठवड्यापासून कडाक्याच्या थंडीने निफाड तालुक्यात ठाण मांडल्याने दिवसभर वातावरणात गारवा असल्याने बहुतेकजण उबदार कपडे घालणे पसंत करत आहे. रविवारी, दि. ३० रोजी दुपारच्या लग्नात वºहाडी मंडळी वातावरणात गारठा असल्याने कार्यालयात न बसता लॉन्सबाहेर हिरवळीवर उन्हात बसणे पसंत केले. बाजाराच्या दिवशी उबदार कपडे घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. कडक्याच्या थंडीमुळे सायंकाळी ६ नंतर नागरिक घरात थांबणे पसंत करीत आहेत.कडाक्याच्या थंडीमुळे पिकांवर परिणाम होऊ लागला आहे़ रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांसाठी थंडी पोषक असली तरी द्राक्षबागांना हानिकारक असल्याने द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहे़ वाढत्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने हातातोंडाशी आलेल्या घास हिरावतो की काय अशी चिंता द्राक्ष उत्पादकांना सतावून लागले आहे़थंडीपासून द्राक्षाचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना शेतकरी वर्गाकडून केल्या जात आहेत़ दिंडोरी तालुक्यातही द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे़इगतपुरीत टमाट्यावर करपाइगतपुरी तालुक्यातही थंडीचा जोर कायम असून, मागीलचार-पाच दिवसांपासून लोक गारठले आहेत़ वाढत्या थंडीमुळे टमाट्यासारख्या पिकांवर करपा रोगाचा पादुर्भाव होऊ लागला आहे़ यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधे फवारावी लागत आहेत़ यामुळे शेतकºयांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे़

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान