शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

रामरथाला नवीन चाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:09 IST

नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाºया श्रीराम व गरुड रथयात्रेला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. रथोत्सव समितीच्या वतीने रथोत्सव तयारी सुरू करण्यात आली असून, गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झालेले श्रीराम रथाचे उजवे चाक सोमवारी (दि.५) शेकडो वर्षांनंतर बदलण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वी श्रीराम रथाचे डावे चाक बदलण्यात आले होते.

संदीप झिरवाळ ।पंचवटी : नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाºया श्रीराम व गरुड रथयात्रेला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. रथोत्सव समितीच्या वतीने रथोत्सव तयारी सुरू करण्यात आली असून, गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झालेले श्रीराम रथाचे उजवे चाक सोमवारी (दि.५) शेकडो वर्षांनंतर बदलण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वी श्रीराम रथाचे डावे चाक बदलण्यात आले होते. सांगली जिल्ह्यात हे रथाचे चाक बनविण्यात आले असून, गेल्या सहा महिन्यांपासून त्याची निर्मिती प्रक्रिया सुरू होती. संपूर्ण बाभूळ या वृक्षाच्या लाकडापासून तयार करण्यात आलेल्या या चाकाचे वजन जवळपास ५०० किलोग्रॅम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रथाच्या उजव्या चाकाचा घसारा झाल्याने चाक बदलले अत्यंत गरजेचे ठरले होते. सांगली येथील रफिकभाई शेख या मिस्तरीने यापूर्वी रथाचे काम केल्याने त्यांच्या हातूनच हे चाक घडविण्यात आले आहे. रथासाठी लागणारे नवीन लाकडी चाक बनविण्यासाठी येणारा सर्व खर्च हा पाथरवट समाजातील व रथोत्सव समितीच्या एका भाविकाने स्वयंस्फूर्तीने उचलला होता. नव्याने बसविण्यात आलेल्या श्रीराम रथाच्या उजव्या चाकासाठी सुमारे ७० हजार रु पयांचा खर्च आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक