शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

उपकेंद्रासाठी नव्या सरकारचा नवा अध्याय

By admin | Updated: June 23, 2015 01:42 IST

उपकेंद्रासाठी नव्या सरकारचा नवा अध्याय

  नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राला १३ आॅगस्ट २०१३ रोजी आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘नाशिक कॅम्पस’ म्हणून मान्यता दिली गेली. सरकारच्या या घोषणेनंतर लगेचच कुलगुरू डॉ. वासुदेव गाढे यांनी नाशिक गाठून विद्यार्थी संघटनांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत आनंदोत्सव साजरा केला. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण भाजपा सरकारने उपकेंद्रासाठीची संपूर्ण प्रक्रिया नव्याने करण्याची तयारी सुरू केली असून, याकरिता समिती गठीत केली आहे. अहमदनगर व नाशिक येथे पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मांडण्यात आला होता. त्यानुसार अहमदनगर येथे उपकेंद्र उभारले गेले. मात्र नाशिकच्या उपकेंद्रासाठीच्या जागेचा प्रश्न सुटता सुटत नव्हता. अखेर शिवनई गाव येथे शासनाने ६३ एकर जागा मंजूर करून विद्यापीठाला हस्तांतरित केली. शिवाय १३५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला. मात्र, नव्या भाजपा सरकारने उपकेंद्राबाबत अघाडी सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयाला स्थगिती देत नव्याने प्रक्रिया करण्याचे धोरण अवलंबविले आहे. त्यामुळे उपकेंद्राची नाशिकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यातच शिवनई गाव येथील ६३ एकर जागेपैकी १३ एकर जागा अतिक्रमित झाल्याने केवळ ४० एकर जागेवरच उपकेंद्र उभारावे लागणार आहे. वास्तविक जिल्'ात ८५ कला, वाणिज्य व विज्ञान शाखेची महाविद्यालये आहेत. ५५ अभियांत्रिकी, ३३ एमबीए, २८ बीडी फार्म, ११ एम फार्म, सहा एमसीए, पाच विधी, तीन स्थापत्य, १२ संशोधन केंद्र आदि महाविद्यालये विद्यापीठाअंतर्गत येतात. कळवण तालुक्यातून विद्यार्थ्यास पुणे विद्यापीठास जायचे झाल्यास ११ तासांचा प्रवास करावा लागतो. ही बाब इतर विद्यार्थ्यांबाबतही लागू होत असल्याने जिल्'ात उपकेंद्र होणे जिकरीचे आहे; परंतु राजकीय अनास्थेमुळे शैक्षणिक क्षेत्रात जिल्'ाचा विकास खुंटत असल्याचा विद्यार्थ्यांमध्ये सूर उमटत आहे.