शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

रामाची कथा समजावून घेण्याची गरज : आफळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:03 IST

प्रभू श्रीराम व सावरकरांचा वनवास १४ वर्षांचा होता. राम वनवासात, तर सावरकर तुरुंगात होते. त्यांचा संयम आणि आदरभाव होता, राम व सावरकर यांनी आदराची भावना जोपासली होती म्हणून ते आदर्शवादी ठरले. रामाची कथा व सावरकरांची गाथा समजावून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.

पंचवटी : प्रभू श्रीराम व सावरकरांचा वनवास १४ वर्षांचा होता. राम वनवासात, तर सावरकर तुरुंगात होते. त्यांचा संयम आणि आदरभाव होता, राम व सावरकर यांनी आदराची भावना जोपासली होती म्हणून ते आदर्शवादी ठरले. रामाची कथा व सावरकरांची गाथा समजावून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले. श्री काळाराम संस्थानच्या वतीने वासंतिक नवरात्र महोत्सवात रामायण आणि सावरकरायण या विषयावर आफळे यांनी पहिले पुष्प गुंफले. यावेळी ते म्हणाले वयाच्या पाचव्या ते १५व्या वर्षापर्यंत राम महर्षी वशिष्ठांकडे शिकले. पुढे १५व्या वर्षी शिक्षणासाठी महर्षींकडे गेले व अतिप्रगत ज्ञानप्राप्तीसाठी ते विश्विमत्रांकडे गेले होते म्हणून वशिष्ठांना राग आला नव्हता रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते कारण ते पदाला साजेसे वागले. राम उभा करण्यासाठी सभ्यता, नम्रता असावी लागते, परंतु आज सभ्यता व नम्रता लोप पावत चालली आहे. पराक्रमाबरोबरच प्रभू रामचंद्रांनी गुरुजनांबद्दल आदराची भावना जोपासली हेच सावरकर व राम यांच्यातील साम्य असल्याचे ते म्हणाले. रात्री सांस्कृतिक कार्यक्र मात पराग पांडव यांचा संगीत रामदासायण हा कार्यक्र म संपन्न झाला.

टॅग्स :Nashikनाशिक