शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

शहरांमध्ये पाणी मुरविणे काळाची गरज : सुनील कुटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:18 IST

भारतात नागरिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढतो आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात रस्त्यांची संख्याही वाढते आहे. त्यामुळे जमिनीत पावसाचे पाणी मुरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रदूषणामुळे आणि वाढत्या तपमानामुळे जलचक्र बिघडले असून, १३0 कोटी लोकसंख्येला पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी सच्छिंद्र शहरे तयार करणे, ही भारताची नजिकच्या काळात गरज बनणार आहे, असे आग्रही प्रतिपादन जलअभ्यासक प्रा. डॉ. सुनील कुटे यांनी केले.

नाशिक : भारतात नागरिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढतो आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात रस्त्यांची संख्याही वाढते आहे. त्यामुळे जमिनीत पावसाचे पाणी मुरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रदूषणामुळे आणि वाढत्या तपमानामुळे जलचक्र बिघडले असून, १३0 कोटी लोकसंख्येला पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी सच्छिंद्र शहरे तयार करणे, ही भारताची नजिकच्या काळात गरज बनणार आहे, असे आग्रही प्रतिपादन जलअभ्यासक प्रा. डॉ. सुनील कुटे यांनी केले. जलजागृती सप्ताह २00८ निमित्त जलसंपदा विभागाच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जलपूजन आणि ग्रंथपूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी अधीक्षक अभियंता व प्रशासक राजेश मोरे, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. कुटे म्हणाले की, आपण भारतीयांनी आपल्याकडील फड बंधाऱ्यांसारखा १६00 वर्षे जुना वारसा जपायला हवा होता. शिवाय स्पंजासिटीसारख्या आधुनिक मार्गांनी भूगर्भातील पाणीस्तर उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत, असेही आवाहन कुटे यांनी करून चीन, अमेरिका, श्रीलंका, फिलिपाईन्स या देशांमधील पाण्याची काटकसर, पाण्याचा पुनर्वापर याविषयी माहिती दिली. व्याख्यानास जलसंपदा विभागाचे अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्पर्धेतील विजेत्यांचा गौरवजलजागृती कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. रांगोळी स्पर्धा विजेते- शालेय गट- श्रेया सिंगल आणि हिरल मुथा (प्रथम), स्वराली भागवत (द्वितीय). खुला गट- संतोष भागवत (प्रथम), प्रियंका ढोमणे (द्वितीय), तृतीय प्रांजली चंद्रात्रे. चित्रकला स्पर्धा- शालेय गट- सृष्टी नेरकर प्रथम, कोमल धुमणे द्वितीय, स्वयम चिखलीकर तृतीय, यश चांदसरे उत्तेजनार्थ. खुला गट- जयश्री ससाणे (द्वितीय).

टॅग्स :Waterपाणी